Makhana: मखाणा खाण्याचे हे आहेत ८ जबरदस्त फायदे

  351

मुंबई: प्रत्येकाला वाटते की आपले शरीर तंदुरुस्त रहावे. जेव्हा आरोग्य निरोगी नसेल तर जीवनात कोणत्याच सुखाला काही अर्थ नसतो. यामुळे आपल्या आरोग्यासाठी ज्या काही गोष्टी फायदेशीर असतात त्याकडे लक्ष देणे गरजेचे असते. काही महत्त्वाचे पदार्थही आपल्या जेवणात समाविष्ट असावेत जेणेकरून आपले आरोग्य निरोगी राहील. असाच एक पदार्थ आहे तो म्हणजे मखाणा. अनेकजण मखाणा खीरीमध्ये टाकून खातात तर काहींना त्याला टेस्टी क्रंच म्हणून खायचे असते. यात प्रोटीन आणि फायबर असते. मखाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमही चांगल्या प्रमाणात आढळते.



जाणून घ्या मखाणा खाण्याचे फायदे


मखाणा आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. याच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात.


मखाणा खाल्ल्याने वजन घटवण्यासही मदत मिळते.


यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहण्यास मदत होते.


मखाण्याच्या सेवनाने तणाव कमी होण्यास मदत होते.


याच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते.


यात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट मोठ्या प्रमाणात आढळतात.


सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.


Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे