Ready to Eat पदार्थांपासून दूर राहतात भारतीय, बाहेरच्या जेवणाला पसंती

मुंबई: आजकाल रेडी टू ईड फूडचे(ready to eat) कल्चर वाढत आहे. यात अधिक मेहनत न घेतला जेवण बनवता येऊ शकते. याची चव चांगली असते. मात्र बरेच भारतीय अशा पदार्थांपासून दूर राहणे पसंत करतात. त्यांना बाहेर रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये जाऊन खाणे आवडते मात्र रेडी टू ईट फूड नाही. याचे सगळ्यात मोठे कारण आहे की पॅकेज्ड फूड्समध्ये अनेक प्रिझर्व्हेटिव्ह असतात जे शरीरासाठी नुकसानदायक असते. तर हॉटेल -रेस्टॉरंटमध्ये खाणे तयार असते. रेडी टू ईट फूडचे शरीरावर गंभीर परिणाम होतात.


रेडी टू ईट पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, आर्टिफिशियल कलर आणि फ्लेवर्स यांचा वापर भरभरून केला जातो. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या पदार्थांची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी मीठाचा वापर जास्त केला जातो. यामुळे शरीरात सोडियम वाढते.



पोषणतत्वांचा नाश


रेडी टू ईट पदार्थ खायला टेस्टी लागतात मात्र यात पोषणतत्वांची कमतरता असते. यात फायबर व्हिटामिन्स आणि मिनरल्स यांची कमतरता असते. यामुळे शरीरात कॅलरी जमा व्हायला लागतात.



महाग असतात


रेडी टू ईट पदार्थांची पाकिटे घरी बनवलेल्या खाण्याच्या तुलनेत अतिशय महाग असतात. यामुळे अनेकजण हे खात नाहीत.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून