Ready to Eat पदार्थांपासून दूर राहतात भारतीय, बाहेरच्या जेवणाला पसंती

  23

मुंबई: आजकाल रेडी टू ईड फूडचे(ready to eat) कल्चर वाढत आहे. यात अधिक मेहनत न घेतला जेवण बनवता येऊ शकते. याची चव चांगली असते. मात्र बरेच भारतीय अशा पदार्थांपासून दूर राहणे पसंत करतात. त्यांना बाहेर रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये जाऊन खाणे आवडते मात्र रेडी टू ईट फूड नाही. याचे सगळ्यात मोठे कारण आहे की पॅकेज्ड फूड्समध्ये अनेक प्रिझर्व्हेटिव्ह असतात जे शरीरासाठी नुकसानदायक असते. तर हॉटेल -रेस्टॉरंटमध्ये खाणे तयार असते. रेडी टू ईट फूडचे शरीरावर गंभीर परिणाम होतात.


रेडी टू ईट पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, आर्टिफिशियल कलर आणि फ्लेवर्स यांचा वापर भरभरून केला जातो. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या पदार्थांची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी मीठाचा वापर जास्त केला जातो. यामुळे शरीरात सोडियम वाढते.



पोषणतत्वांचा नाश


रेडी टू ईट पदार्थ खायला टेस्टी लागतात मात्र यात पोषणतत्वांची कमतरता असते. यात फायबर व्हिटामिन्स आणि मिनरल्स यांची कमतरता असते. यामुळे शरीरात कॅलरी जमा व्हायला लागतात.



महाग असतात


रेडी टू ईट पदार्थांची पाकिटे घरी बनवलेल्या खाण्याच्या तुलनेत अतिशय महाग असतात. यामुळे अनेकजण हे खात नाहीत.

Comments
Add Comment

पाकिस्तानवर ७६ हजार अब्ज रुपयांच्या कर्जाचा डोंगर !

पंतप्रधान शरीफ म्हणतात, भिकेचा कटोरा घेऊन फिरतो... इस्लामाबाद : पाकिस्तानच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार त्या

निवडणूक आयोग राजकीय पक्षांना देणार मतदार याद्यांचा डेटा

नवी दिल्ली : निवडणूक आयोग राजकीय पक्षांना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या शेअर करणार आहे. काँग्रेसने

हवाईदलात होणार ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलात लवकरच ३ अत्याधुनिक आय-स्टार विमानांचा समावेश होणार आहे. त्यामुळे भारत देखील

'एमव्ही वान हाय' वरील १८ खलाशांना आयएनएस सुरतने वाचवले!

भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची यशस्वी कामगिरी नवी दिल्ली : भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्या

खराब हवामानामुळे शुभांशू शुक्ला यांचे उड्डाण पुढे ढकलले, आता ११ जूनला होणार Axiom-4 मिशनचे लाँचिंग

नवी दिल्ली: भारताच्या हवाई दलाचे पायलट ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठीचे

PM Modi : मातृभाषांचा सन्मान, मोदींचा संकल्प! मोदींची ११ वर्षे, ११ भाषांचा सुवर्णकाळ

नेहरूंनी बाजूला सारलं, मोदींनी भाषांना तारलं मातृभाषांला नवजीवन: मोदींचा ऐतिहासिक निर्णय भाषा ही फक्त