मुंबई: फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दररोज एक अथवा दोन फळे खाल्ली पाहिजेत. मात्र अनेकांची सवय असते की ते फळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पितात. या कारणामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान सोसावे लागते.
सफरचंद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यात फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्थाही सुधारते. मात्र जर सफरचंद खाल्ल्याने लगेचच पाणी पित असाल तर हे नुकसानदायक ठरू शकते.
सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि खोकल्याची समस्या सतावू शकते. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि अपचन तसेच गॅसची समस्या होऊ शकते.
केळीमध्ये हेल्दी फॅटस आणि कॅल्शियम असते. केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये यामुळे सर्दी खोकल्याची समस्या होऊ शकते.
केळी खाल्ल्यावर शरीरात इन्सुलिन मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. काकडी खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. कारण यात ९५ टक्के पाणी असते. जर हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायले तर पचनसंस्थेवर परिणाम होतो.
कलिंगड अथवा खरबूज खाल्ल्यानंतरही पाणी प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या सतावते.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…