Health Tips:ही फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नका, होईल नुकसान

मुंबई: फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. दररोज एक अथवा दोन फळे खाल्ली पाहिजेत. मात्र अनेकांची सवय असते की ते फळ खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पितात. या कारणामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान सोसावे लागते.


सफरचंद आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. यात फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. यामुळे पचनसंस्थाही सुधारते. मात्र जर सफरचंद खाल्ल्याने लगेचच पाणी पित असाल तर हे नुकसानदायक ठरू शकते.


सफरचंद खाल्ल्यानंतर लगेचच पाणी प्यायल्याने पोटदुखी आणि खोकल्याची समस्या सतावू शकते. यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि अपचन तसेच गॅसची समस्या होऊ शकते.


केळीमध्ये हेल्दी फॅटस आणि कॅल्शियम असते. केळी खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये यामुळे सर्दी खोकल्याची समस्या होऊ शकते.


केळी खाल्ल्यावर शरीरात इन्सुलिन मोठ्या प्रमाणात प्रभावित होते. काकडी खाल्ल्यानंतरही पाणी पिऊ नये. कारण यात ९५ टक्के पाणी असते. जर हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायले तर पचनसंस्थेवर परिणाम होतो.


कलिंगड अथवा खरबूज खाल्ल्यानंतरही पाणी प्यायल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. हे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास अॅसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्या सतावते.

Comments
Add Comment

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर

Health : फिटनेस आणि स्नायूंच्या बळकटीसाठी प्रोटीनयुक्त आहार आवश्यक, 'या' ५ पदार्थांचा आहारात करा समावेश

मुंबई: निरोगी आणि तंदुरुस्त राहायचे असेल, स्नायूंची निर्मिती करायची असेल किंवा वजन कमी करण्याचे ध्येय असेल, तर

तरुण दिसायचंय? आहारात 'या' फळांचा करा समावेश, त्वचा राहील चमकदार आणि निरोगी

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे अनेकांना अकाली वृद्धत्वाची लक्षणे