Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज प्लान, यात दररोज मिळणार २.५GB डेटा

मुंबई: Jioच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचा पर्याय मिळतो. कंपनी डेली डेटासाठीचे विविध प्लान्स ऑफर करत असते. यात तुम्हाला इतरही फायदे मिळतात.



डेली डेटावाले प्लान्स


कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये दररोज २.५ जीबी डेटाचे अनेक प्लान्स आहेत. या आर्टिकलमध्ये आम्ही कंपनीच्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लानबद्दल बोलत आहोत.


२.५ जीबी डेटा देणारा जिओचा सगळ्यात स्वस्त प्लान ३४९ रूपयांचा आहे. या प्लानमध्ये कंपनी ३० दिवसांची व्हॅलिडिटी देते.


जिओच्या ३४९ रूपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज २.५ जीबी डेटा वापरासाठी दिला जातो. तसेच यात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा असते. तसेच दररोज १०० एसएमएस दिले जातात.


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ७५ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेसही देते.


या रिचार्ज प्लानसोबत कंपनी अनलिमिटेड ५ जी डेटा ऑफर करत आहे. मात्र यासोबत जिओ सिनेमाचा प्रीमियम अॅक्सेस मिळत नाही.


जिओच्या पोर्टफोलिओमध्ये दोन आणखी प्लान्स आहेत जे दररोज २.५ जीबी डेटा ऑफर करतात. यातील एक प्लान २,९९९ रूपयांचा आहे आणि दुसऱा ३६६२ रूपयांचा आहे.


हे दोन्ही प्लान्स ३६५ दिवसांची व्हॅलिडिटी दिवसाला २.५ जीबी डेटा , अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसह अनेक फायदे मिळतात.



काय आहे दोन्ही प्लान्समध्ये अंतर


३६६३ रूपयांच्या प्लानमध्ये कंपनी सोनी लिव आणि झी५चे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये देते.

Comments
Add Comment

एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प

₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गती प्रकल्पांसाठी ८७%

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे

प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा

याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेट मुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे