या उन्हाळ्यात रिकाम्या पोटी प्या हळदीचे हे खास ड्रिंक, इम्युनिटी राहील मजबूत

  65

मुंबई: खराब लाईफस्टाईल आणि खाण्याच्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक गंभीर आजारांचा सामना हल्ली लोकांना करावा लागतो. आजकाल लोक आपल्या सकाळची सुरूवात चहा आणि कॉफीने करतात. मात्र तुमच्या माहितीसाठी म्हणून ही सवय आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.


जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करा. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकल्यास आरोग्य चांगले राहते. कोमट पाण्यास लिंबू टाकून प्यायल्याने शरीराला गरजेची पोषकतत्वे मिळतात.



दररोज सकाळी गरम पाण्यात टाका हळद आणि लिंबू


खराब लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लोकांचे वजन वेगाने वाढत आहे. वाढत्या वजनामुळे डायबिटीज तसेच हाय बीपीचा त्रास लोकांना होत आहे. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात आरोग्यदायी करायची आहे तर तुम्ही हे खास ड्रिंक प्या. या ड्रिंकमध्ये हळद आणि लिंबू मिसळा. यामुळे वजन नियंत्रणात राहते. लिंबू आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात.


व्हिटामिन सी मध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात. हळद आणि लिंबू एकत्र करून बनवलेले पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. हे प्यायल्याने आतड्याची तसेच लिव्हरची सफाई होते.

Comments
Add Comment

Rakshabandhan: यंदाच्या रक्षाबंधनाला द्या चॉकलेटी टच, बनवा हे घरगुती केक आणि ब्राऊनी

मुंबई: रक्षाबंधन २०२५ जवळ येत असताना, मिठाई आणि गोड पदार्थांची तयारी सुरू झाली आहे. यावर्षी तुम्ही तुमच्या

Health: रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मुंबई: ओवा हा भारतीय स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे, पण त्याचे आरोग्यदायी फायदे खूप मोठे आहेत.

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे