या उन्हाळ्यात रिकाम्या पोटी प्या हळदीचे हे खास ड्रिंक, इम्युनिटी राहील मजबूत

मुंबई: खराब लाईफस्टाईल आणि खाण्याच्या पिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेक गंभीर आजारांचा सामना हल्ली लोकांना करावा लागतो. आजकाल लोक आपल्या सकाळची सुरूवात चहा आणि कॉफीने करतात. मात्र तुमच्या माहितीसाठी म्हणून ही सवय आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.


जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर दिवसाची सुरूवात कोमट पाण्याने करा. कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकल्यास आरोग्य चांगले राहते. कोमट पाण्यास लिंबू टाकून प्यायल्याने शरीराला गरजेची पोषकतत्वे मिळतात.



दररोज सकाळी गरम पाण्यात टाका हळद आणि लिंबू


खराब लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयीमुळे लोकांचे वजन वेगाने वाढत आहे. वाढत्या वजनामुळे डायबिटीज तसेच हाय बीपीचा त्रास लोकांना होत आहे. जर तुम्हाला दिवसाची सुरूवात आरोग्यदायी करायची आहे तर तुम्ही हे खास ड्रिंक प्या. या ड्रिंकमध्ये हळद आणि लिंबू मिसळा. यामुळे वजन नियंत्रणात राहते. लिंबू आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात.


व्हिटामिन सी मध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लामेंटरी गुण असतात. हळद आणि लिंबू एकत्र करून बनवलेले पाणी शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. हे प्यायल्याने आतड्याची तसेच लिव्हरची सफाई होते.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर