Ram Navami: राम नवमीसाठी पुजेचा शुभ मुहूर्त, विधी, वेळ घ्या जाणून सर्वकाही...

मुंबई: देशभरात श्रीरामाचा जन्मोत्सव १७ एप्रिल २०२४ ला साजरी करत आहे. चैत्र नवरात्रीला नवमी तिथीला राजा दशरथ यांच्या घरी चार पुत्र राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला होते. यावेळेस भगवान विष्णूने रामाचे रूपातील ७वा अवतार घेतला.


राम नवीच्या अभिजीत मुहूर्तामध्ये श्रीरामांचे पूजन केले पाहिजे. अयोध्येत यावेळेस सूर्य तिलक असणार आहे. राम नवमीच्या दिवशी आठ प्रहर उपवास करण्याची पद्धत आहे. म्हणजेच भक्तांना सूर्योदयापासून ते सूर्योदयापर्यंत्या व्रताचे पालन केले पाहिजे. यामुळे शुभ फल प्राप्ती होते.



राम नवमी २०२४चा पुजा मुहूर्त


भगवान रामांनी कर्क लग्न दुपारी १२ वाजता जन्म घेतला होता. अशातच श्रीराम जन्मोत्सव अभिजित मुहूर्तामध्ये शुभ असते.


राम नवमी पुजेची वेळ - सकाळी ११.०३- दुपारी १.३८ वाजेपर्यंत


चैत्र शुक्ल नवमी तिथी सुरू - १६ एप्रिल २०२४, दुपारी १.२३


चैत्र शुक्ल नवमी तिथी समाप्त - १७ एप्रिल २०२४ दुपारी ३.१४

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)