Live सामन्यादरम्यान रोहित शर्माची पँट आली खाली, बायकोची प्रतिक्रिया व्हायरल

मुंबई: रोहित शर्माने आयपीएल २०२४मधील २९व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी शतक ठोकले. दरम्यान, त्याचे शतक चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळवून देऊ शकले नाही. रोहितने ६३ बॉलमध्ये ११ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०५ धावांची खेळी केली. भले मुंबईला या सामन्यात विजय मिळाला नसला तरी हिटमॅनच्या शतकाने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले.


असाच फिल्डिंगदरम्यान प्रेक्षकांना जोरजोरात हसण्याची संधी रोहितकडून मिळाली. फिल्डिंगदरम्यान बॉल पकडण्यासाठी पळताना रोहित शर्माची पँटच खाली आली. ते पाहून ऱितिकाला मात्र कसेनुसे झाले.


लाईव्ह सामन्यादरम्यान रोहित शर्माची पँट खाली आली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार कॅच घेण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. १२व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने लेग साईडच्या दिशेने शॉट खेळला.


 


या दिशेला रोहित शर्मा फिल्डिंग करत होता. बॉल हवेत गेलेला पाहून रोहित शर्मा कॅच घेण्यासाठी धावला. मोठे प्रयत्न करूनही तो कॅच पकडू शकला नाही मात्र या दरम्यान त्याची पँटच खाली घसरली. रोहित शर्माच्या या मोएमोए मूमेंटवर वाईफ रितीकाची रिअॅक्शनही समोर आली आहे. ती स्टँड्समध्ये बसून सामना पाहत होती.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.