Jeevan Mantra: नशीब बदलवून टाकतात या ३ सवयी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी तीन अशा सवयींचे वर्णन केले आहे जे व्यक्तीचे नशीब चमकवून टाकतात. चाणक्य यांच्या मते ज्या लोकांमध्ये या सवयी असतात ते नेहमीच श्रीमंतीत जगतात.


चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीने वायफळ खर्च करू नये. तर बचत करण्याची सवय ठेवली पाहिजे.


जी व्यक्ती बचत करते ती नेहमीच धनवान राहते. त्यांना कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही.


चाणक्य यांच्या मते व्यक्तीचे जे काही ध्येय आहे त्याच्याबद्दल इतर कोणाशीही बोलू नये. जी व्यक्ती आपल्या ध्येयाबद्दल दुसऱ्या व्यक्तीला सांगते ती व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही.


अनेकदा ज्या लोकांना तुम्ही तुमचे ध्येय सांगता त्याच व्यक्तीच्या तुमच्या ध्येयामध्ये अडचण ठरू शकतात.


आचार्य चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी जरूर दान केले पाहिजे.


असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीवर आपली कृपादृष्टी कायम ठेवते. ती व्यक्ती नेहमी धनवान राहते.

Comments
Add Comment

Viral Cocktail : पावसाळ्यात 'व्हायरल कॉकटेल'चा धोका; कोविड, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए'ची लक्षणे दिसल्यास करू नका दुर्लक्ष

मुंबई: पावसाळ्याच्या वातावरणात कोविड-१९, H1N1 आणि इन्फ्लूएंझा 'ए' हे तिन्ही विषाणू एकाच वेळी सक्रिय झाल्यामुळे

कॉर्टिसोल म्हणजे काय? 'तणावाच्या संप्रेरका' बाबतच्या सोशल मीडियावरील दाव्यांमध्ये किती तथ्य? डॉक्टरांचा सल्ला

सध्या इंटरनेटवर 'कॉर्टिसोल' (Cortisol) या हार्मोनची मोठी चर्चा आहे. वेलनेस इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियावर पहाटे ३ वाजता

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात