JIO ने लाँच केली धन-धना-धन ऑफर, या युजर्सला मिळेल बरंच काही

  1137

मुंबई: जिओने धन-धना-धन ऑफरची घोषणा केली आहे. दरम्यान, कंपनीने या ऑफरची घोषणा AirFiber युजर्ससाठी केली आहे.



काय आहेत फायदे?


जिओ AirFiber Dhan Dhana Dhan ऑफर केवळ नव्या ग्राहकांसाठी आहे. या ऑफरमध्ये युजर्सला तीन पटीने अधिक स्पीड मिळणार आहे.


दरम्यान, याचे फायदे सर्व प्लान्सवर मिळणार नाही. कंपनीने निवडक प्लान्सवर दोन महिन्यांसाठी तीन पटीने अधिक इंटरनेट स्पीड ऑफर केली आहे.


ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे आणि याचा फायदा Jio AirFiber Plusसोबत मिळेल. यात ग्राहकाने ३०एमबीपीएसचा प्लान खरेदी केली तर त्याला १०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल.


जिओचा हा फायदा दोन महिन्यांसाठी मिळेल. कंपनीच्या ३० एमबीपीएसच्या प्लानची सुरूवात ५९९ रूपयांपासून होते. तर १०० एमबीपीएसचा प्लान ८९९ रूपयांचा आहे.


या ऑफरच्या मदतीने युजर्स ६०० रूपयांची बचत करू शकतात. जे ग्राहक १०० एमबीपीएसचा प्लान खरेदी करतील त्यांना ३०० एमबीपीएसचा स्पीड मिळेल.


जिओची ही ऑफर ५९९, ११९९ आणि १४९९ रूपयांच्या रिचार्ज प्लानसोबत मिळत आहे. हे प्लान्स अनुक्रमे ३० एमबीपीएस, १०० एमबीपीएस आणि ३०० एमबीपीएसचा स्पीड ऑफर करतात.


कंपनीच्या या रिचार्ज प्लानसोबत ऑन डिमांड टीव्ही चॅनेल्स, अनेक OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस तसेच इतर अनेक फायदे मिळत आहेत.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र