नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला आणि लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी उज्ज्वला योजनेबाबत मोठी घोषणा केली. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेवरील ३०० रूपयांची सबसिडी पुढील एका वर्षासाठी वाढवली आहे. या निर्णयानंतर आता महिलांना ३१ मार्च २०२५ पर्यंत उज्ज्वला योजनेच्या सबसिडीचा लाभ मिळेल. जाणून घेऊया मोदी सरकारने काय काय निर्णय घेतले.
केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या या निर्णयामुळे १० कोटी कुटुंबांना फायदा होईल. केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांनी यासंबंधी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की उज्ज्वला योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या ३०० रूपयांची सबसिडी आता ३१ मार्च २०२५ पर्यंत दिली जाणार आहे.
पियुष गोएल म्हणाले की गुरूवारी कॅबिनेटमध्ये सहा निर्णयांवर मोहोर लागली. उज्ज्वला योजनेवरील सबसिडीमध्ये १ वर्षांची वाढ. याशिवाय कच्च्या जूयची कमीत कमी समर्थन मूल्य वाढवले.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना डीआरमध्ये १ जानेवारी २०२४ पासून चार टक्के वाढ करण्याचा घेण्यात आला.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…