महिलांना पंतप्रधान मोदींकडून मोठे गिफ्ट, उज्ज्वला योजनेच्या सबसिडीमध्ये एक वर्षांनी वाढ

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या पूर्वसंध्येला आणि लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान मोदींनी उज्ज्वला योजनेबाबत मोठी घोषणा केली. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेवरील ३०० रूपयांची सबसिडी पुढील एका वर्षासाठी वाढवली आहे. या निर्णयानंतर आता महिलांना ३१ मार्च २०२५ पर्यंत उज्ज्वला योजनेच्या सबसिडीचा लाभ मिळेल. जाणून घेऊया मोदी सरकारने काय काय निर्णय घेतले.



कॅबिनेटच्या बैठकीतील निर्णय


केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या या निर्णयामुळे १० कोटी कुटुंबांना फायदा होईल. केंद्रीय मंत्री पियुष गोएल यांनी यासंबंधी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की उज्ज्वला योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या ३०० रूपयांची सबसिडी आता ३१ मार्च २०२५ पर्यंत दिली जाणार आहे.


पियुष गोएल म्हणाले की गुरूवारी कॅबिनेटमध्ये सहा निर्णयांवर मोहोर लागली. उज्ज्वला योजनेवरील सबसिडीमध्ये १ वर्षांची वाढ. याशिवाय कच्च्या जूयची कमीत कमी समर्थन मूल्य वाढवले.



केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ


केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना डीआरमध्ये १ जानेवारी २०२४ पासून चार टक्के वाढ करण्याचा घेण्यात आला.

Comments
Add Comment

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे

पंतप्रधान मोदींनी वाढदिवसानिमित्त महिलांना दिली खास भेट; सुरु केले 'हे' नवे अभियान

धार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे महिलांसाठी 'स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान'ची घोषणा

भारत धमक्यांना घाबरत नाही, घरात घुसून मारतो - पंतप्रधान मोदी

भोपाळ : “हा नवा भारत आहे, तो कोणत्याही अणुबॉम्बच्या धमक्यांपासून घाबरत नाही. हा नवा भारत घरात घुसून मारतो,” असे