कुलदीपने रचला इतिहास, १०० वर्षात कोणीच नाही केली ही कामगिरी

Share

मुंबई: भारतीय संघ(team india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशालामध्ये खेळवला जात आहे. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. स्पिनर कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या तर रवीचंद्रन अश्विनने ४ विकेट घेतल्या.

यानंतर भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ विकेट गमावताना १३५ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल नाबाद आहेत. कुलदीपने ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. गेल्या १०० वर्षांच्या इतिहासाक सर्वात कमी बॉलमध्ये १८७१ बॉलमध्ये ५० कसोटी विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

याशिवाय कुलदीप कसोटी इतिहासात सर्वाधिक कमी १८७१ बॉलमध्ये ५० कसोटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. कुलदीपने याबाबतीत अक्षर पटेलचा रेकॉर्ड तोडला आहे. सोबतच सगळ्यात वेगवान ५० विकेट घेण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे सहावा भारतीय बनला आहे.

५० विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये कुलदीप यादवचा स्ट्राईक रेट ३६.८ जगात दुसरा बेस्ट आहे. याबाबतीत पहिल्या स्थानावर इंग्लंडचा जॉर्ज लोहमॅन(३४.१) आहे.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

23 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

2 hours ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago