कुलदीपने रचला इतिहास, १०० वर्षात कोणीच नाही केली ही कामगिरी

  77

मुंबई: भारतीय संघ(team india) आणि इंग्लंड(england) यांच्यातील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना धरमशालामध्ये खेळवला जात आहे. सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करताना २१८ धावा केल्या. स्पिनर कुलदीप यादवने ५ विकेट घेतल्या तर रवीचंद्रन अश्विनने ४ विकेट घेतल्या.


यानंतर भारतीय संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १ विकेट गमावताना १३५ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल नाबाद आहेत. कुलदीपने ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे. गेल्या १०० वर्षांच्या इतिहासाक सर्वात कमी बॉलमध्ये १८७१ बॉलमध्ये ५० कसोटी विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.


याशिवाय कुलदीप कसोटी इतिहासात सर्वाधिक कमी १८७१ बॉलमध्ये ५० कसोटी विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. कुलदीपने याबाबतीत अक्षर पटेलचा रेकॉर्ड तोडला आहे. सोबतच सगळ्यात वेगवान ५० विकेट घेण्याच्या बाबतीत तो संयुक्तपणे सहावा भारतीय बनला आहे.


५० विकेट घेणाऱ्या गोलंदाजामध्ये कुलदीप यादवचा स्ट्राईक रेट ३६.८ जगात दुसरा बेस्ट आहे. याबाबतीत पहिल्या स्थानावर इंग्लंडचा जॉर्ज लोहमॅन(३४.१) आहे.

Comments
Add Comment

R Ashwin IPL Retirement: आर. अश्विनने आयपीएलला दिला निरोप! म्हटले "प्रत्येक शेवट ही एक..."

चेन्नई: भारतीय ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण

मिस्टर ३६०' एबी डिव्हिलियर्सचे आरसीबीमध्ये पुनरागमनाचे संकेत, पण नव्या भूमिकेत!

बंगळुरू: रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा लाडका खेळाडू, 'मिस्टर ३६०'

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये