जागतिक महिला दिनानिमित्त कोपरखैरणेमध्ये कर्करोग प्रतिबंधकमोफत लसीकरण शिबीर

  49

नवी मुंबई(प्रतिनिधी) -भारतात गर्भाशयमुखाच्या कर्क रोगामुळे (सर्हायकल कॅन्सरमुळे) दर ८ मिनिटांनी एका स्त्रीचा मृत्यू होतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन कर्क रोग होण्यापेक्षा त्याला प्रतिबंध घालणे केंव्हाही चांगले.


यासाठी "जागतिक महिला दिनानिमित्त" डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार नवीमुंबई यांच्यातर्फे सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया प्रा. लि. ने निर्मित लस ९ ते १४ वयोगटातील मुलींना दिनांक ८ मार्च २०२४ ते १४ मार्च २०२४ सकाळी १० ते ४ या वेळेत मोफत दिली जाणार आहे.


नवी मुंबई जिल्हाध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील साहेब, डॉक्टर सेल नवी मुंबई व कोकण विभागीय अध्यक्ष डॉ. संतोष खंबाळकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. सलूजाताई सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबईतील माथाडी हॉस्पिटल कोपरखैरणे व मंगल प्रभू नर्सिंग होम जुईनगर येथे लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या लसीकरणा करिता नोंदणी सक्तीची आहे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल.नोंदणी साठी संपर्कः डॉ. श्री. संतोष खंबाळकर-९८७०३३३७६६

Comments
Add Comment

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

एलॉन मस्क यांच्यावरून ट्रम्प - पुतिन यांच्यात जुंपणार?

रशियाने देऊ केला राजकीय आश्रय वॉशिग्टन: टेस्ला कंपनीचे सीईओ आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळणार २५ लाखांची मदत

मुंबई: बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या दुर्देवी घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री