मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघात, पिकअप वाहन पलटल्याने १४ जणांचा मृत्यू

डिंडोरी : मध्य प्रदेशच्या डिंडोरी येथून मोठी बातमी समोर येत आहे. येथे बिछिया-बूडझर गावात एक भीषण अपघात झाला आहे. या परिसरात पिकअप व्हॅनचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे.


अपघातात मृत्यूमुखी पडलेले हे लोक एका कार्यक्रमात सामील झाल्यानंतर परतत होते. या अपघातात जखमी झालेल्या लोकांवर शाहपुरा सामूहिक आरोग्य केंद्रावर उपचार सुरू आहेत. यातील काही जणांची स्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताचे कारण अद्याप समोर आलेले नाही.


मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात बिछिया चौकाजवळ झाला. या अपघातात १४ जण मृत्यूमुखी पडले. यात ९ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तर २१ जण जखमी झाले.


मृतांमध्ये मदनसिंह (४५ वर्ष, निवासी अम्हाइ देवरी), पीतम ( १६ वर्ष निवासी पोंडी माल), पुन्नू लाल ( ५५ वर्ष, अम्हाइ देवरी), महदी बाई ( ३५ वर्ष सजानिया जिला उमरिया), सेम बाई (४० वर्ष अम्हाइ देवरी), लालसिंह ( ५५ वर्ष अम्हाइ देवरी), मुलिया (६० वर्ष अम्हाइ देवरी), तितरी बाई (५० वर्ष निवासी धमनी जिला उमरिया), सावित्री (५५ वर्ष पोंडी जिला उमरिया), सरजू ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी), सम्हर ( ५५ वर्ष पोंडी), महासिंह ( ७२ वर्ष पोंडी), लालसिंह ( २७ वर्ष पोंडी) किरपाल ( ४५ वर्ष अम्हाइ देवरी) यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी