Sleep: वयाच्या हिशेबाने किती तास झोप आहे गरजेची? घ्या जाणून

मुंबई: धावपळीच्या या जगात लोकांना व्यवस्थित झोपही मिळत नाही आहे. अनेक तास मेहनत करूही तणाव काही पाठ सोडत नाही आहे. याचा सरळ परिणाम व्यक्तीच्या रात्रीच्या झोपेवर होत आहे. अनेकजण तणाव दूर करण्यासाी रात्रभर टीव्ही अथवा मोबाईलवर सिनेमा पाहत असतात. मात्र याचा थेट परिणाम झोपेवर होते.

त्यामुळे जर तुम्हाला हेल्दी राहायचे असेल तर कमीत कमी ७ तासांची रात्रीची झोप गरजेची आहे. इतकंच नव्हे तर चांगल्या आरोग्यासाठी तसेच वाढीसाठी प्रत्येक वया्च्या व्यक्तीनुसार झोपेची गरजही बदलते अशातच आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या वयाच्या व्यक्तींना किती झोप गरजेची आहे ते

४ ते १२ महिन्याच्या मुलांना कमीत कमी १२ ते १६ तास झोप गरजेची आहे.
१ ते २ वर्षे वयाच्या मुलांसाठी ११ ते १४ तास झोप गरजेची आहे.
३ ते ५ वर्षाच्या मुलांसाठी ११ ते १४ तास झोप गरजेची आहे.
६ ते १२ वर्षे वयाच्या मुलांसाठी ९ ते १२ तास झोप गरजेची आहे.
जेव्हा मुले टीनएजमध्ये जातात तेव्बा ८ ते १० तास झोप गरजेची आहे.
वयाच्या १८ वर्षानंतर कमीत कमी ७ तास झोप गरजेची आहे.
तर ६० वर्षाहून अधिक वयाच्या लोकांना ७ ते ८ तास झोप गरजेची आहे.
Comments
Add Comment

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे