रात्री उशिरा वाराणसीच्या रस्त्यावर उतरले पंतप्रधान नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी रात्री उशिरा आपले विधानसभा क्षेत्र वाराणसीच्या रस्त्यावरून चालत निघाले. त्यांच्यासोबतच या दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही होते.

पंतप्रधान मोदींनी सांगितले की त्यांीन रात्रीच्या वेळेस शिवपूर-फुलवारिया लहरतारा मार्गाचे निरीक्षण केले. याचे फोटोही शेअर करण्यात आले. यात त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सुरक्षाकर्मचारी आहेत.



 

पंतप्रधान मोदी वाराणीसाल पोहोचताच रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते रस्त्याचे निरीक्षण करण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले काशीमध्ये येऊन शिवपूर-फुलवारिया-लहरतारा मार्गाचे निरीक्षण केले. या परियोजनेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते. या रस्त्यामुळे वाराणसीच्या दक्षिण भागात राहणाऱ्या लोकांसाठी एअरपोर्ट, लखनऊ, आझमगढ आणि गाझीपूर जाणे सोपे झाले आहे.

 
Comments
Add Comment

Barmati Couple Car Accident Tirupati : तिरुपती दर्शनाहून परतणाऱ्यांवर दु:खाचा डोंगर! बारामतीमधील दांपत्याच्या कारला ट्रक धडकला अन्...

बारामती : गेल्या काही दिवसांत देवदर्शनासाठी निघालेल्या किंवा परतणाऱ्या भाविकांच्या अपघाताच्या दुर्दैवी घटना

महाराष्ट्राचे सुपुत्र वेदमूर्ती देवव्रत रेखेंना 'दण्डक्रम विक्रमादित्य' ही मानाच्या पदवी पात्र! पंतप्रधानांनी केले कौतुक

वाराणसी: अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र देवव्रत महेश रेखे यांनी २०० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून काढला आहे. दोन

Woman Injured : पाणीपुरीमुळे जबडा अडकला अन् थेट निखळला; डॉक्टरांनाही करावी लागली शस्त्रक्रिया, 'ही' बातमी वाचून तुम्हीही थबकाल!

दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर

म्यानमारमधून भारतात येणाऱ्या ड्रग्ज तस्करांचा पर्दाफाश! घनदाट जंगलाचा रस्ता, नदीतून बोटीचा प्रवास कशी केली कारवाई? जाणून घ्या सविस्तर

गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात

विशेष कारणासाठी पुतिन देणार भारताला भेट! असे असेल पुतिन यांचे वेळापत्रक, जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: भारत आणि रशियामधील धोरणात्मक भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली