Maratha reservation : दहा टक्के आरक्षण दिल्याबद्दल वर्षावर जल्लोष!

  78

नाशिकसह महाराष्ट्रातील हजारो मराठा शिवसैनिकांचे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद


नाशिक : गेली चाळीस वर्षे संघर्ष केल्यानंतर तसेच दोनदा न्यायालयीन लढाईत रद्द झाल्यानंतर मराठा समाजाला दहा टक्के टिकणारे आरक्षण (Maratha reservation) देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या (Maratha Samaj)भावनांना न्याय दिला या शब्दात नाशिक (Nashik) शिवसेना सहसंपर्कप्रमुख व छत्रपती युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.


२० फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधी मंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २८ टक्के मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर गणेश कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून हजार पेक्षा अधिक तर महाराष्ट्रातून पाच हजाराहून अधिक शिवसैनिकांनी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी उपस्थित हजारो शिवसैनिकांनी जल्लोष साजरा केला.


"एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला संवेदनशील मुख्यमंत्री लाभले आहेत. मराठा समाजाच्या अनेक वर्षांच्या दुःखावर त्यांनी फुंकर घातली आहे. या निर्णयामुळे कुणबी वगळून उर्वरित मराठा समाजालाही न्याय मिळणार आहे."

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक