Ashok Chavan : चांगलं होत असताना कुणी अपशकुन करू नये

अशोक चव्हाणांची विजय वडेट्टीवारांवर टीका


मुंबई : मराठा समाजाला (Maratha Samaj) १० टक्के आरक्षण देणारे विधेयक आज विधीमंडळात एकमताने मंजूर झाले. आज बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने (Maharashtra Government) सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ केलंपप. त्यानुसार मराठ्यांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, विधेयकाला मंजूरी दिल्यानंतरही हे फसवं सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. त्यावर नुकतेच काँग्रेस सोडून भाजपात पक्षप्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) चोख प्रत्युत्तर दिले आहे.


पुन्हा एकदा सरकारने मराठा समाजाची फसगत केली आहे. मराठा समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरु असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर अशोक चव्हाण म्हणाले की, आज विधीमंडळात मराठा आरक्षणाबाबत विधेयक मंजूर झाले. शेवट गोड होतोय ही आनंदाची बाब आहे. हे आरक्षण निश्चितच टिकेल. विरोधी पक्षाने सरकारची बाजू घ्यावी, असं माझं मत नाही. पण एखादं चांगलं होत असताना कुणी अपशकुन करू नये, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे विजय वडेट्टीवारांवर केली आहे.


Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात