Ashok Chavan : चांगलं होत असताना कुणी अपशकुन करू नये

  83

अशोक चव्हाणांची विजय वडेट्टीवारांवर टीका


मुंबई : मराठा समाजाला (Maratha Samaj) १० टक्के आरक्षण देणारे विधेयक आज विधीमंडळात एकमताने मंजूर झाले. आज बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात राज्य सरकारने (Maharashtra Government) सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग असा प्रवर्ग निर्माण करत मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ केलंपप. त्यानुसार मराठ्यांना नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, विधेयकाला मंजूरी दिल्यानंतरही हे फसवं सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. त्यावर नुकतेच काँग्रेस सोडून भाजपात पक्षप्रवेश केलेल्या अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) चोख प्रत्युत्तर दिले आहे.


पुन्हा एकदा सरकारने मराठा समाजाची फसगत केली आहे. मराठा समाजाला खड्ड्यात टाकण्याचे काम सुरु असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. यावर अशोक चव्हाण म्हणाले की, आज विधीमंडळात मराठा आरक्षणाबाबत विधेयक मंजूर झाले. शेवट गोड होतोय ही आनंदाची बाब आहे. हे आरक्षण निश्चितच टिकेल. विरोधी पक्षाने सरकारची बाजू घ्यावी, असं माझं मत नाही. पण एखादं चांगलं होत असताना कुणी अपशकुन करू नये, अशी टीका त्यांनी अप्रत्यक्षपणे विजय वडेट्टीवारांवर केली आहे.


Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक