Health: जेवण जेवल्यानंतर चुकूनही खाऊ नका फळ नाहीतर...

मुंबई: हेल्दी आणि फिट राहण्यासाठी डाएटची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. एक परफेक्ट डाएटमध्ये फळ अतिशय गरजेचे असते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन्स तसेच मिनरल्स असतात. यामुळे जेवणानंतर लगेचच फळ खाणे चांगले नसते. खासकरून आंबट फळे खाऊ नयेत. यामुळे शरीराला अतिशय नुकसान होऊ शकते. यामुळे जेवणानंतर लिंबू, संत्रे,द्राक्षे खाऊ नयेत.



होऊ शकतात समस्या


पचनासंबंधित आजार


जेवण जेवल्यानंतर खेळ खाल्ल्यात पोटात जडपणा, गॅस तसेच अपचनाचा त्रास संभवतो. यामुळे आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो. अनेकजण जेवल्यावर फळ खातात त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टायनलचा त्रास होतो.



पोषण मिळण्यास अडथळा


जेवण जेवल्यांनंतर फळ खाल्ल्यास शरीरास योग्य प्रकारे पोषण मिळत नाही. आंबट फळांमध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे असतात. जर जेवण जेवल्यानंतर फळ खात असाल तर पोषकतत्वांचे ठीक पचन होत नाही. यामुळो रोगप्रतिकारक क्षमता कमी होते.



अॅसिडिटीचा त्रास


जेवणानंतर लगेचच आंबट फळे खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. पोटात अॅसिड बनण्यास सुरूवात होते. यामुळे बैचेनी, अपचन तसेच छातीत जळजळ होऊ शकते.

Comments
Add Comment

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे