मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासल्याप्रकरणी माजी मंत्री नितीन राऊत यांच्या मुलाला अटक

  105

मुंबई: मोदी सरकारच्या जाहिरातीवर काळे फासल्याप्रकरणी माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र तसेच काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल करत अटकेची कारवाई केली.


नागपूर जिल्हा परिषदेसमोर मोदी सरकारच्या विकसित भारत ही जाहिरात लावण्यात आली होती. या जाहिरातीवर त्यांनी काळ फासले. या जाहिरातीबाबत संताप व्यक्त करत त्यांनी या जाहिरातीवर काळं फासलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.


कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषद परिसरात आंदोलन केले होते. यावेळेस त्यांनी जिल्हा परिषदेसमोर लावलेल्या जाहिरातीवर संताप व्यक्त करत काळे फासले. तसेच जाहिरातीवरील मोदी शब्दावरही छेडछाड केली. या प्रकरणी कुणाल राऊत यांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र त्यानंतर कुणाल आणि त्यांचे सहकारी बेपत्ता होते. अखेर रविवारी सायंकाळी अटक कऱण्यात आली.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या