Jioचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, दररोज मिळणार २ जीबी डेटा आणि इतर फायदेही...

मुंबई: आज आम्ही तुम्हाला स्वस्त रिचार्जबद्दल सांगणार आहोत. या प्लानमध्ये युजर्सला ५६ दिवसांच्या व्हॅलिडिटीसह अनलिमिटेड कॉल, डेटा आणि खूप काही मिळणार आहे.

किती दिवस चालणार प्लान


जिओचा हा प्लान ५३३ रूपयांचा प्रीपेड प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सला ५६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.

मिळणार अनलिमिटेड कॉल


जिओच्या या ५३३ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोक आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलिंगचा फायदा मिळेल.

मिळणार २ जीबी डेटा


जिओच्या ५३३रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी इंटरनेट डेटा मिळेल.

दररोज मिळणार इतके एसएमएस


जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत.

या अॅप्सचा करू शकणार अॅक्सेस


जिओच्या ५३३ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये काही कॉम्प्लिमेंट्री अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. यात जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल.

जिओचा इतर रिचार्ज प्लान ५८९ रूपयांचा आहे. यात जिओ सावन प्रो प्रमाणाचे ५३३ रूपयांच्या प्लानप्रमाणेच सर्व बेनेफिट्स मिळतील.

जिओच्या ५८९ रूपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळेल. या प्लानमध्ये एकूण ११२ जीबी डेटा मिळेल.

या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल.
Comments
Add Comment

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात मुंबई पुष्पोत्सवाचा शुभारंभ

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई पुष्पोत्सवाप्रमाणेच येत्या काळात पूर्व आणि पश्चिम उपनगरांतही पुष्पोत्सव सुरू

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला दिला पाठिंबा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव नगरसेवक निवडून आला असून या नगरसेवकानेही आता

राज्यातील शेतजमिनींच्या पोटहिश्शांची आता मोजणी

प्रत्येक भूखंडाला मिळणार भू आधार क्रमांक ७/१२ आणि नकाशांचा मेळ बसणार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शुक्रवारी, ६ फेब्रुवारी २०२६

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस