Indian Railway : १०० रूपये कमावण्यासाठी रेल्वेला खर्च करावे लागतात इतके पैसे...घ्या जाणून

मुंबई: भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठे चौथे रेल्वे नेटवर्क आहे. लाखो लोक दररोज भारतात रेल्वेने प्रवास करत असतात. आपल्या देशात दररोज ट्रेन खचाखच भरलेल्या असतात. अशातच सामान्य माणसाला वाटते की रेल्वेला यातून खूप फायदा होत असेल. मात्र असे नाही. रेल्वेलाही खूप खर्च करावा लागतो.

हेच कारण आहे की गेले आर्थिक वर्ष म्हणजेच २०२२-२३मध्ये रेल्वेला १०० रूपये कमावण्यासाठी ९८.१० रूपये खर्च करावे लागतात. देवाणघेवाणीच्या हिशेबाला ऑपरेटिंग रेश्यो म्हणतात. गेल्या काही दिवसांत संसदेत ही माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की कोरोनानंतर रेल्वेने २०२२-२३मध्ये ९८.१० टक्के परिचालन अनुपातसह २,४०,११७ कोटी रूपयांचा आतापर्यंतचे सर्वाधिक राजस्व मिळवले.तृणमूल काँग्रेसचे सदस्य जवाहर सरकारने याबाबतचा सवाल केला होता. यावर उत्तर देताना ही माहिती देण्यात आली.


जवाहर सरकारच्या प्रश्नांचे उत्तर देताना रेल्वे मंत्र्यांनी सांगितले की कॅगने २०२३च्या आपल्या तेराव्या रिपोर्टमध्ये मार्च २०२२च्या अखेरीसपर्यंत रेल्वेच्या आर्थिक बाबतीचा तपास झाला आणि आपल्या शिफारशी प्रस्तुत केल्या. वर्ष २०२१-२२मध्येही कोरोना सुरू असताना रेल्वे संचालनावर प्रतिकूल परिणाम झाला. असे असतानाही रेल्वे २०२०-२१मध्ये १,९१,३६७ कोटी रूपये मिळवले. हे

Comments
Add Comment

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशात 100 वर्षे जुने घर कोसळले; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात मध्यरात्री घडलेल्या भीषण दुर्घटनेत 100 वर्षे जुने घर कोसळून

Devendra Fadnavis Gen Z : तरुणांची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीस सरकारचा 'मास्टरप्लॅन'; 'जेन Z' साठी ९ मोठे निर्णय ठरणार गेमचेंजर!

मुंबई : राज्यातील तरुण पिढी, विशेषतः 'जेन Z' (Gen Z) म्हणजेच नव्या युगातील युवक-युवतींमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता

Indian Space Station : 2035 पर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक; गगनयान मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमांना वेग आला असून, 2035 पर्यंत देशाचे स्वतःचे अंतराळ स्थानक (भारतीय

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या