Medicine: अधिकतर औषधे कडू का असतात? तुम्हाला माहीत आहे का याचे उत्तर

मुंबई: आजारी पडल्यानंतर सारेचजण औषध घेतात मात्र त्याचा कडवटपणा जीभेवर बराच वेळ राहतो. अनेकांना त्याच्या कडू चवीमुळे औषधे घेणेच नको वाटते. या कडू लागणाऱ्या औषधांना सारेच नाक मुरडतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की ही औषधे इतकी कडू का असतात. बरीच औषधे ही चवीला कडू असतात. तुम्हालाही याचे उत्तर माहीत नसेल ना तर घ्या जाणून...



औषधाची चव कडू का असते


आरोग्य तज्ञांच्या मते कोणत्याही औषधाची चव कडू यासाठी असते कारण यात अनेक प्रकारचे कंपाऊंड मिसळलेले असतात. प्लांट्स कंपाऊंडसोबत अनेक औषधे ही फॅक्टरीमध्ये बनवलेली असतात. यामध्ये विविध प्रकारचे केमिकल्स असतात. फॅक्टरीमध्ये बनवलेले केमिकल हे नैसर्गिकरित्या कडू असतात. यामुळे ही औषधे कडू असतात.



कॅप्सूल का बनवतात?


तुम्ही विचार करत असाल की काही काही औषधे ही कॅप्सूलच्या रूपात असतात. यामागेही कारण आहे. काही औषधे खूप कडू असतात. ही इतकी कडू असतात की तोंडात गिळूच शकत नाही. अशात या औषधांना कॅप्सूलच्या रूपात बनवले जाते. यामुळे कॅप्सूलवर जिलेटीनचे मऊ कव्हर असते. पोटात गेल्यावर हे जिलेटिनचे कव्हर विरघळून जाते. कॅप्सूलमुळे कडू औषध जीभेच्या संपर्कात येत नाही आणि कडू औषध खाल्ले जाते.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि