मुंबई: राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. ही पोलीस भरती करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात तब्बल १७४७१ पोलिसांची भरती केली जाणार आहे.
जे तरूण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही खरच खुशखबर आहे. राज्यातील १०० टक्के पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक या विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे. तब्बल १७४७१ जागा भरल्या जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी या पोलीसभरतीवरून राज्यात वाद निर्माण झाला होता. पोलिसांची कंत्राटी भरतीचा निर्णय शिंदे सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र त्यावरून वाद झाला होता. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता.
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…