मुंबई: राज्यात लवकरच पोलीस भरती होणार आहे. ही पोलीस भरती करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात तब्बल १७४७१ पोलिसांची भरती केली जाणार आहे.
जे तरूण पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही खरच खुशखबर आहे. राज्यातील १०० टक्के पोलीस भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक या विविध पदांवर ही भरती केली जाणार आहे. तब्बल १७४७१ जागा भरल्या जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी या पोलीसभरतीवरून राज्यात वाद निर्माण झाला होता. पोलिसांची कंत्राटी भरतीचा निर्णय शिंदे सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. मात्र त्यावरून वाद झाला होता. या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता.
बंद पडणाऱ्या लिफ्टचा विषय विधानसभेत चर्चेला आमदार हरिष पिंपळेंनी थरार सांगितला, अध्यक्ष संतापले आकाशवाणी आमदार…
मनसे नेते प्रकाश महाजन यांची मागणी मुंबई : राज्य सरकारने (State Government) 'माझी लाडकी बहीण'…
अखेर विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहून व्यक्त केली दिलगीरी; सभागृहातही दिलगिरी व्यक्त करण्याची तयारी मुंबई…
'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री…
मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. त्या ११ जागांसाठी १२…
मुंबई : दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Wari) राज्यभरातून लाखो वारकरी पंढरपूरकडे (Pandharpur) जातात. यंदाही १७…