बिहारमध्ये भाजपसोबत सरकार बनवणार नितीश कुमार - सूत्र

  107

पाटणा - बिहारमध्ये(bihar) राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. पुढील २४ तास बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचे आहेत. नितीश कुमार राजीनामा देऊ शकतात. ते भाजपसोबत जात आपले सरकार बनवू शकतात. २८ जानेवारीला नितीश यांचा शपथग्रहण विधी होऊ शकतो. उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी बनू शकतात.


सूत्रांच्या माहितीनुसार जदयू-भाजपसोबत आल्याने नीतीश कुमार मुख्यमंत्री बनत आहेत. तर उपमुख्यमंत्री भाजपचे सुशील मोदी असतील. असेही म्हटले जात आहे की भाजपकडून दोन उपमुख्यमंत्री बनू शकतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्र करण्याच्या शक्यतेवर बिहारच्या भाजप नेत्यांनी समर्थनार्थ आपले मत मांडलेले नाही. सूत्रांच्या मते लोकसभेसोबतच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार नाही.


बिहारच्या राजकारणात झालेली हालचातल आणि नितीश कुमार भाजपसोबत जाण्याच्या चर्चांमुळे सध्या पक्ष सार्वजनिकरूपाने आपले पत्ते खोलण्यास तयार नाही. पाटणामध्ये झालेल्या राजकीय घमासानदरम्यान भाजपा अलकमानने बिहार भाजपच्या नेत्यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी बिहार भाजप नेत्यांसोबत पावणे दोन तास विचारमंथन केले.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )