Health: ओला नारळ आहे आरोग्यासाठी वरदान, खाल्ल्याने मिळतील भरपूर फायदे

  792

मुंबई: ओला नारळ आपल्या गुणांमुळे आरोग्यासाठी अतिशय वरदान असतो. तुम्ही कोणत्याही मोसमात ओल्या नारळाचे सेवन केल्यास याचे अनेक फायदे मिळतात. खासकरून थंडीच्या दिवसांत ओला नारळ शरीराला भरपूर पोषण देतात. कारण या हंगामात शरीराला अधिक एनर्जीची गरज असते. ओल्या नारळामध्ये भरपूर फायबर आणि आर्यन असतात यासोबतच कॉपर, सेलेनियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतात जे शरीराच्या वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. जर तुम्ही याचे दररोज सेवन केले तर शरीर मजबूत होते आणि एनर्जी भरपूर राहते.



ओल्या नारळाचे आरोग्याला होणारे फायदे


पाचनतंत्र सुधारते


ओल्या नारळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत. ओल्या नारळामध्ये ६० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. याच्या सेवनाने बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, पोटात जळजळ या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पाचनशक्ती सुधारते.

वजन कमी करण्यात फायदेशीर


वजन कमी करण्यामध्ये ओला नारळ अतिशय मदतगार ठरतो. ओल्या नारळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते हे खाल्ल्याने बराच काळ भूक लागत नाही. ओल्या नारळामध्ये ट्रायग्लिसराईड असते जे शरीरातील फॅट बर्न कऱण्यास मदत होते. ओल्या नारळाच्या सेवनाने शरीरात कोलेस्ट्रॉलचा स्तर योग्य प्रमाणात राहतो.

मेंदू तल्लख होतो


ओल्या नारळामुळे केवळ शरीरच नाही मेंदूच्या विकासातही फायदा होतो. यात आर्यन आणि व्हिटामिन बी ६ आढळते. यामुळे मेंदूचा विकास होतो. हे खाल्ल्याने मेंदू तल्लख होतो.

स्किन आणि केसांसाठी फायदेशीर


ओल्या नारळामध्ये व्हिटामिन सोबत खूप सारे अँटी ऑक्सिडंट असतात जे स्किनसोबतच केसांनाही पोषण मिळते. यात आढळणारे व्हिटामिन ई त्वचेला सुंदर, स्वस्थ आणि चमकदार बनवतात. यासोबतच यांच्या सेवनाने केसांचा रुक्षपणा आणि तुटण्याची समस्याही कमी होते.
Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या