एकावेळी चारजण वापरू शकतात Airtel चा हा प्लान

मुंबई: एअरटेलच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लान्सचा ऑप्शन मिळतो. कंपनीच्या पोस्टपेड प्लान्सच्या लिस्टमध्ये फॅमिली रिचार्जचा पर्यायही आहे.


कंपनीच्या फॅमिली प्लानच्या लिस्टमध्ये चार रिचार्ज सामील आहे. हे सर्व पोस्टपेड प्लान्स आहेत. सगळयात स्वस्त प्लान ५९९ रूपयांचा आहे. यात दोन सिम कार्डला अॅक्टिव्ह ठेवता येऊ शकते.


जर तुम्हाला चार लोकांसाठी एक प्लान घ्यायचा आहे तर यासाठी तुम्हाला ९९९ रूपयांचा रिचार्ज करावा लागेल. हा एअरटेलचा platinum family plan आहे.


यात मेन कनेक्शनशिवाय तीन अन्य कनेक्शन जोडली जाऊ शकतात. हा प्लान अनलिमिटेड कॉलिंग बेनेफिटसोबत येतो.


यात १९० जीबी महिन्याला डेटा मिळतो. या प्रायमरी युजरला १०० जीबी डेटा आणि प्रत्येक अॅड ऑन कनेक्शनला ३० जीबी डेटा मिळतो.


कंपनी डेटा रोलओव्हर करण्याची सुविधाही देते. युजर्स २०० जीबीर्यंत वाचलेला डेटा नंतर वापरू शकतात. याशिवाय युजर्सला १०० एसएमएसही मिळतात.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला amazon prime मेंबरशिपचा ६ महिन्यांचा फ्री अॅक्सेस मिळतो. याशिवाय कंपनी Disney+ Hotstar mobileचा एक वर्षांचा फ्री एक्सेस देत आहे.


यासोबतच कंपनी airtel xstream play चा अॅक्सेस आणि Wynk premium सबस्क्रिप्शन देते. हा प्लान त्या युजर्ससाठी चांगला पर्याय आहे जे चार लोकांच्या कनेक्शनसाठी रिचार्ज करतात.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,