दररोज असे करा मनुक्यांचे सेवन, होतील भरपूर फायदे

  87

मुंबई: मनुक्यामध्ये प्रोटीन, फायबर, आर्यन, पोटॅशियम, कॉपर, व्हिटामिन बी६ आणि मँगनीजसोबत अनेक महत्त्वाचे पोषकतत्वे असतात.

याच्या सेवनाने आपली प्रतिकारक्षमता मजबूत होते. यामुळे अनेक आजारांपासून वाचता येते.

जर तुम्हाला मनुक्यामधील अधिक पोषकतत्वे मिळवायची आहेत तर याचे सेवन तुम्ही भिजवून केले पाहिजे.

तुम्ही दररोज रात्री २० ते ३० मनुका भिजवून सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन करावे. जेव्हा तुम्ही मनुका भिजवून खाता तेव्हा त्यावरील साल हलके होते.

त्यानंतर याचे सेवन केल्याने मनुक्यामधील व्हिटामिन्स आणि मिनरल्स सरळ तुमच्या शरीरात जातात. याशिवाय भिजवून खाल्ल्याने यातील अँटी ऑक्सिडंट तत्वही वाढतात.

मनुक्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाणही पुरेसे असते जे दात आणि हाडे मजबूत ठेवण्यास मदत होते.

मनुक्यामध्ये फायबर आणि खूप सारे व्हिटामिन्स मिनरल्स असतात. यामुळे हार्ट अॅटॅक, स्ट्रोक, हायपरटेन्शसारखे समस्या कमी होतात.

यात नायट्रिक ऑक्साईडचे प्रमाणही अधिक असते. यामुळे शरीरात ब्लड फ्लो चांगल्या प्रमाणात होतो.

मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अमिनो अॅसिड असतात ज्यामुळे शरीराला एनर्जी मिळते. याशिवाय ज्या पाण्यात तुम्ही मनुका भिजवता ते पाणी प्यायल्याने अॅनिमियाची समस्या दूर होते.
Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक