बॅकफूटवर मालदीव! पंतप्रधान मोदींबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या मंत्र्यांविरुद्ध होणार कारवाई, सरकारचे विधान

नवी दिल्ली: मालदीव्सच्या नेत्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत अपमानजक विधान केले होते. आता मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नसीद यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. नसीद म्हणाले की भारत मालदीव्सच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी प्रमुख सहयोगी आहे आणि अशा विधानाने द्विपक्षीय संबंधांना नुकसान होऊ शकते.



काय आहे वाद


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो पोस्ट केले होते. तसेच भारतीयांना या आयलँडवर फिरण्याचे आवाहनही केले होते. मालदीवच्या युवा सशक्तीकरण उपमंत्री मरियन शिऊनाने पंतप्रधान मोदींबाबत अपमाजनक विधान केले होते. भारताच्या इंटरनेट युजर्सकडून विरोध झाल्यानंतर शिऊनाने ती पोस्ट डिलीट केली होती. मात्र सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.


भारतात मालदीवच्या मंत्र्यांकडून झालेल्या या विधानावर जोरदार टीका झाली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मरियम शिऊनाच्या वादग्रस्त विधानावरही रोष व्यक्त केला आहे यानंतर मालदीव आता बॅकफूटवर आला आहे.


याबाबतीत मालदीव सरकारने एक विधान जारी केले आहे, मालदीव सरकार परदेशी नेते आणि उच्च पदस्थ व्यक्तींविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या अपमानजनक विधानाबाबत ज्ञात आहे. हे मत वैयक्तिक आहे आणि मालदीव सरकारच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत नाही. याशिवाय सरकारशी संबंधिक अधिकारी असे विधान करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात कोणताही संकोच बाळगणार नाही.

Comments
Add Comment

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१

Unique Grand Opening : नेते अन् अभिनेते सोडाच; सँडविच दुकानाच्या उद्घाटनाला आला चक्क 'रोबोट VVIP'! बाउन्सर अन् ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत

उज्जैन : सध्या तंत्रज्ञान इतके प्रगत झाले आहे की, रोबोट्स केवळ कारखान्यांपुरते किंवा संशोधनापुरते मर्यादित