IND vs SA: पहिल्याच दिवशी तुटले अनेक मोठे रेकॉर्ड्स, ९ फलंदाजांना खातेही नाही खोलता आले

केपटाऊन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. या कसोटीचा पहिला दिवस चढ-उताराचा ठरला. पहिल्या दिवशी अनेक मोठे रेकॉर्ड्स बनले. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या आफ्रिकेचा संघ केवळ ५५ धावांवर बाद झाला. हा भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातील दक्षिण आफ्रिकेचा सर्वात कमी स्कोर आहे. या शिवाय आजच्या दिवसांत रेकॉर्डब्रेक २३ फलंदाज बाद झाले.



शेवटचे ६ फलंदाज भोपळा न फोडता परतले


या सामन्यातील पहिल्या डावात भारताचे ६ फलंदाज कोणतीही धाव न करता बाद झाले. भारतीय संघाटा पाचवा फलंदाज तेव्हा बाद झाला जेव्हा भारताची धावसंख्या १५३ होती. यानंतर एकाही फलंदाजाला एकही धाव करता आली होती. असे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा घडले जेव्हा एका डावात ७ फलंदाज आपले खाते खोलू शकले नाहीत.



१२१ वर्षांआधीचा रेकॉर्ड तुटता तुटला राहिला


केपटाऊन कसोटीच्या पहिल्या दिवशी २३ फलंदाज बाद झाले हा एक रेकॉर्ड आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक विकेट पडण्याचा रेकॉर्ड १२१ वर्षांआधी बनला होता. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटीच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक २५ फलंदाज बाद झाले होते. दोन्ही संघादरम्यान हा कसोटी सामना १९०२ मध्ये खेळवण्यात आला होता.

Comments
Add Comment

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या

IND vs AUS: ३३० धावा करूनही भारताचा ऑस्ट्रेलियाकडून ३ गडी राखून पराभव, कर्णधार एलिसा हीलीचे विक्रमी शतक

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील एका अत्यंत रोमहर्षक आणि हाय-स्कोअरिंग सामन्यात, भारतीय महिला

समुद्रकिनारी रोमान्स : हार्दिक आणि माहिकाची प्रेमकहाणी उलगडली!

मुंबई : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपला ३२ वा वाढदिवस एक विशेष अंदाजात साजरा केला. आपल्या नव्या

IND vs AUS : स्मृती-प्रतिकाच्या शानदार अर्धशतकांमुळे भारताचे ऑस्ट्रेलियासमोर ३३१ धावांचे विशाल लक्ष्य!

विशाखापट्टणम: आयसीसी महिला विश्वचषक २०२५ मधील १३व्या सामन्यात भारतीय महिला संघाने बलाढ्य ऑस्ट्रेलियासमोर

भारताविरुद्धच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर विंडीज ९७ धावांनी पिछाडीवर

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना