Alia-Ranbir daugher first look : आलिया आणि रणबीरची चिमुकली पाहिलीत का? पाहा व्हिडीओ

ख्रिसमसनिमित्त पहिल्यांदाच आली पॅपराझींसमोर


मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध जोडी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) १४ एप्रिल २०२२ रोजी विवाह केला आणि एका वर्षातच ६ नोव्हेंबरला या जोडीने गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हापासून चाहते या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक होते. या मुलीचं नाव 'राहा' (Raha Kapoor) ठेवण्यात आलं. नुकताच ६ नोव्हेंबरला तिचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला. मात्र, या दोघांनीही आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना अद्याप दाखवला नव्हता.


आज ही जोडी त्यांच्या मुलीसह ख्रिसमसनिमित्त (Christmas) लंच प्रोग्रॅमसाठी गेली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पॅपराझींसमोर (Paparazzi) येत आपल्या मुलीचा चेहरा रिव्हील केला. राहाच्या गोंडस हालचाली कॅमेर्‍यात कैद झाल्याने चाहते खूश झाले आहेत. पांढर्‍या रंगाचा फ्रॉक, दोन पोनीटेल, पिंक हेअरक्लिप्स, रेड शूज अशा लूकमध्ये राहा खूपच क्युट दिसत आहे.





राहाचे फोटो आणि व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा (Likes and comments) वर्षाव करत आहेत.

Comments
Add Comment

नामनिर्देशन पत्रे, निवडणूक खर्च आणि आचारसंहितेबाबत राजकीय पक्षांना दिली माहिती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ करिता निवडणूक प्रक्रिया पूर्णतः

सामान्य प्रशासन विभागाकडून तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यात ए. शैला, डॉ.

पर्यटकांसाठी खुशखबर! कोकण रेल्वेवर नाताळ-नवीन वर्षासाठी विशेष गाड्या

मुंबई : नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या

Manikrao Kokate : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी वाचली!

सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती; आमदारकी कायम राहणार, पण लाभाचे पद धारण करता

वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल मुंबई  : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र

मढ-वर्सोवा केबल पूल लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबईतील रस्ते वाहतुकीवरचा ताण कमी करण्यासाठी आणि पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी