Alia-Ranbir daugher first look : आलिया आणि रणबीरची चिमुकली पाहिलीत का? पाहा व्हिडीओ

ख्रिसमसनिमित्त पहिल्यांदाच आली पॅपराझींसमोर


मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध जोडी आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) १४ एप्रिल २०२२ रोजी विवाह केला आणि एका वर्षातच ६ नोव्हेंबरला या जोडीने गोंडस मुलीला जन्म दिला. तेव्हापासून चाहते या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी उत्सुक होते. या मुलीचं नाव 'राहा' (Raha Kapoor) ठेवण्यात आलं. नुकताच ६ नोव्हेंबरला तिचा पहिला वाढदिवसही साजरा करण्यात आला. मात्र, या दोघांनीही आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना अद्याप दाखवला नव्हता.


आज ही जोडी त्यांच्या मुलीसह ख्रिसमसनिमित्त (Christmas) लंच प्रोग्रॅमसाठी गेली होती. त्यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पॅपराझींसमोर (Paparazzi) येत आपल्या मुलीचा चेहरा रिव्हील केला. राहाच्या गोंडस हालचाली कॅमेर्‍यात कैद झाल्याने चाहते खूश झाले आहेत. पांढर्‍या रंगाचा फ्रॉक, दोन पोनीटेल, पिंक हेअरक्लिप्स, रेड शूज अशा लूकमध्ये राहा खूपच क्युट दिसत आहे.





राहाचे फोटो आणि व्हिडीओ अवघ्या काही मिनिटांतच सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा (Likes and comments) वर्षाव करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला