नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेतून गोंधळी खासदारांना निलंबित करण्याचा लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी सपाटाच लावला आहे. देशात आतापर्यंतच्या इतिसातील सर्वात मोठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी १४ खासदार, काल ३३ खासदार तर आज तब्बल ४९ खासदारांचं लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. काल राज्यसभेतही ४५ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सुप्रिया सुळे, मनीष तिवारी, शशी थरूर, मोहम्मद फैसल, कार्ती चिदंबरम, सुदीप बंदोपाध्याय, डिंपल यादव आणि दानिश अली यांच्यासह विरोधी पक्षांच्या आणखी खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…