अमित शहांचा लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल, नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनले नाहीतर आज असता भारताचा भाग

  69

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहने लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनला आहे. अमित शाह म्हणाले, दोन मोठ्या चुका पंडित नेहरू पंतप्रधान असताना झाल्या त्याच्या कारणामुळे अनेक वर्षे काश्मीरला त्याचे परिणाम भोगावे लागले. जेव्हा आमचे सैन्य जिंकत होती तेव्हा पंजाबचा भाग येताच सीझफायर केले आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा जन्म झाला.

काँग्रेस खासदारांनी व्यक्त केला आक्षेप


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०२३ आणि जम्मू-काश्मीर पुर्नगठन विधेयक २०२३वरील चर्चेदरम्यान म्हणाले, जर सीझफायर तीन दिवस उशिराने झाले असते तर पाकिस्तान अधिकृत काश्मीर आज भारताचा भाग असता. संयुक्त राष्ट्रात हे प्रकरण नेण्यात आले जी एक मोठी चूक आहे . अमित शाह यांच्या विधानावर काँग्रेस खासदारांनी मोठा आक्षेप व्यक्त केला आणि त्यानंतर सदनात जोरदार हंगामा झाला.

 


काँग्रेस खासदारांनी केले वॉकआऊट


यावर अमित शाह म्हणाले जर राग व्यक्त करायचा असेल तर तो माझ्यावर नाही नेहरूंवर करा. यानंतर काँग्रेसचे सर्व खासदार वॉकआऊट झाले. अमित शाह म्हणाले, आधी जम्मूमध्ये ३७ होत्या, आता ४३ आहेत. काश्मीरमध्ये आधी ४६ होत्या आता ४७ आहे आणि पीओके मध्ये २४ जागा आरक्षित केल्या आहेत कारण pok आमचा आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा


गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, मला विश्वास आहे की २०२४मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्ते येणार आहे आणि मला आशा आहे की २०२६ पआर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना पूर्णपणे संपतील.
Comments
Add Comment

जर्मन वृत्तपत्राचा मोठा दावा: ट्रम्प यांचे ४ फोन, पण पंतप्रधान मोदींनी प्रतिसाद दिला नाही

नवी दिल्ली: अमेरिका आणि भारत यांच्यातील वाढत्या व्यापार तणावादरम्यान एक खळबळजनक दावा समोर आला आहे. जर्मन

अंडाकरी बनवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने केली आत्महत्या

धमतरी (छत्तीसगढ): छत्तीसगढमधील धमतरी जिल्ह्यात एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. एका पतीने केवळ त्याच्या

वैष्णोदेवी यात्रा मार्गावर दरड कोसळून पाच जणांचा मृत्यू

जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक भागांत

पंतप्रधान मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी २९ ऑगस्टपासून जपान आणि चीन दौऱ्यावर जाणार आहेत. या संदर्भात परराष्ट्र सचिव

उदयगिरी आणि हिमगिरी, २ निलगिरी-क्लास फ्रिगेट्स भारतीय नौदलात दाखल

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात नौदलाने मंगळवारी आयएनएस

भिंतीवरून उडी मारून पलायन करणारा आमदार ईडीच्या ताब्यात

फोन नाल्यात फेकला कोलकाता : पश्चिम बंगालमधील शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीतील कथित