अमित शहांचा लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल, नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनले नाहीतर आज असता भारताचा भाग

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहने लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनला आहे. अमित शाह म्हणाले, दोन मोठ्या चुका पंडित नेहरू पंतप्रधान असताना झाल्या त्याच्या कारणामुळे अनेक वर्षे काश्मीरला त्याचे परिणाम भोगावे लागले. जेव्हा आमचे सैन्य जिंकत होती तेव्हा पंजाबचा भाग येताच सीझफायर केले आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा जन्म झाला.

काँग्रेस खासदारांनी व्यक्त केला आक्षेप


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०२३ आणि जम्मू-काश्मीर पुर्नगठन विधेयक २०२३वरील चर्चेदरम्यान म्हणाले, जर सीझफायर तीन दिवस उशिराने झाले असते तर पाकिस्तान अधिकृत काश्मीर आज भारताचा भाग असता. संयुक्त राष्ट्रात हे प्रकरण नेण्यात आले जी एक मोठी चूक आहे . अमित शाह यांच्या विधानावर काँग्रेस खासदारांनी मोठा आक्षेप व्यक्त केला आणि त्यानंतर सदनात जोरदार हंगामा झाला.

 


काँग्रेस खासदारांनी केले वॉकआऊट


यावर अमित शाह म्हणाले जर राग व्यक्त करायचा असेल तर तो माझ्यावर नाही नेहरूंवर करा. यानंतर काँग्रेसचे सर्व खासदार वॉकआऊट झाले. अमित शाह म्हणाले, आधी जम्मूमध्ये ३७ होत्या, आता ४३ आहेत. काश्मीरमध्ये आधी ४६ होत्या आता ४७ आहे आणि पीओके मध्ये २४ जागा आरक्षित केल्या आहेत कारण pok आमचा आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा


गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, मला विश्वास आहे की २०२४मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्ते येणार आहे आणि मला आशा आहे की २०२६ पआर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना पूर्णपणे संपतील.
Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर