अमित शहांचा लोकसभेत काँग्रेसवर हल्लाबोल, नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनले नाहीतर आज असता भारताचा भाग

Share

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहने लोकसभेत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नेहरूंच्या चुकीमुळे Pok बनला आहे. अमित शाह म्हणाले, दोन मोठ्या चुका पंडित नेहरू पंतप्रधान असताना झाल्या त्याच्या कारणामुळे अनेक वर्षे काश्मीरला त्याचे परिणाम भोगावे लागले. जेव्हा आमचे सैन्य जिंकत होती तेव्हा पंजाबचा भाग येताच सीझफायर केले आणि पाकिस्तान अधिकृत काश्मीरचा जन्म झाला.

काँग्रेस खासदारांनी व्यक्त केला आक्षेप

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०२३ आणि जम्मू-काश्मीर पुर्नगठन विधेयक २०२३वरील चर्चेदरम्यान म्हणाले, जर सीझफायर तीन दिवस उशिराने झाले असते तर पाकिस्तान अधिकृत काश्मीर आज भारताचा भाग असता. संयुक्त राष्ट्रात हे प्रकरण नेण्यात आले जी एक मोठी चूक आहे . अमित शाह यांच्या विधानावर काँग्रेस खासदारांनी मोठा आक्षेप व्यक्त केला आणि त्यानंतर सदनात जोरदार हंगामा झाला.

 

काँग्रेस खासदारांनी केले वॉकआऊट

यावर अमित शाह म्हणाले जर राग व्यक्त करायचा असेल तर तो माझ्यावर नाही नेहरूंवर करा. यानंतर काँग्रेसचे सर्व खासदार वॉकआऊट झाले. अमित शाह म्हणाले, आधी जम्मूमध्ये ३७ होत्या, आता ४३ आहेत. काश्मीरमध्ये आधी ४६ होत्या आता ४७ आहे आणि पीओके मध्ये २४ जागा आरक्षित केल्या आहेत कारण pok आमचा आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयाचा दावा

गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत सांगितले की, मला विश्वास आहे की २०२४मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्ते येणार आहे आणि मला आशा आहे की २०२६ पआर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी घटना पूर्णपणे संपतील.

Recent Posts

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

6 seconds ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

5 minutes ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

1 hour ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

4 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

4 hours ago