या देशातील लोक व्हिसा, पासपोर्टशिवाय येऊ शकतात भारतात

नवी दिल्ली: आतापर्यंत तुम्ही वाचले असेल की काही देशांमध्ये फिरण्यासाठी भारतीय लोकांना व्हिसाची(visa) गरज नसते. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की कोणत्या देशांचे लोक भारतात व्हिसाशिवाय येऊ शकतात. जर तुम्हाला हे माहीत नाही तर हैराण होण्याची काहीच गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या देशातील लोक व्हिसाशिवाय भारतात फिरू शकतात.



कोणते लोक व्हिसाशिवाय भारतात येऊ शकतात


गृहमंत्रालयाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार केवण दोन देशांतील लोक व्हिसा, पासपोर्टशिवाय भारतात येऊ शकतात. या देशातल लोक जमिनीच्या रस्त्याने येऊ देत अथवा हवाई मार्गाने अथवा जहाजाने भारतात आले तरी त्यांना व्हिसा अथवा पासपोर्टची गरज आहे.


हे दोन्ही देश भारताच्या शेजारील देश आहे आणि या देशांसोबत अनेक दशकांपासून भारताचे संबंध चांगले आहेत. दरम्यान, या लोकांकडे व्हिसा अथवा पासपोर्ट जरी नसला तर त्यांच्याकडे आपल्या देशाचे नागरिकत्व सर्टिफिकेट अथवा मतदान ओळखपत्र असणे गरजेचे आहे. दरम्यान, काही स्थितींमध्ये तर या देशातील लोकांकडे व्हॅलिड पासपोर्ट असला तर भारतात एंट्रीही मिळते.



कोणत्या स्थितीत होते असे


गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, जेव्हा एखादी नेपाळची व्यक्ती अथवा भूतानची व्यक्ती चीन, मकाऊ, हाँगकाँग, पाकिस्तान अथवा मालदीव येथून भारतात येते तेव्हा त्यांच्याकडे आपल्या देशाचा व्हॅलिड पासपोर्ट असेल तर एंट्री मिळू शकते. तर जगातील ५७ देशांमध्ये भारतीय लोक व्हिसाशिवाय एंट्री करू शकतात.

Comments
Add Comment

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल