Relationship Tips : तुमचे नाते बोरिंग झालेय, लग्न झालेल्या जोडप्यांनी जरूर फॉलो करा या टिप्स

मुंबई: हल्लीच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक सकाळी कामासाठी बाहेर पडतात ते थेट रात्री घरी परतातत. ही ९ ते ९ लाईफस्टाईल आजकाल सामान्य झाली आहे. या लाईफस्टाईलमुळे लोकांच्या रिलेशनशिप तसेच वैवाहिक जीवनावक मोठा परिणाम होत आहे. अनेकदा लोक कामाच्या व्यापात आपल्या जोडीदाराकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यांच्याकडे आपल्या जोडीदारासाठी वेळ नसतो.


नात्यात एकमेकांना वेळ दिला नाही तर त्याचा परिणाम जोडप्यावर होतो. अनेकदा तणावाचाही सामना करावा लागू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन बोरिंग होणार नाही.



असे ठेवा आपले प्रेम जिवंत


व्यस्त वेळापत्रक असतानाही तुम्ही अनेक नवीन पद्धतीने आपल्या पार्टनरसोबत बोरिंग झालेले नाते सुधारू शकता. यासाठी तुम्हाला थोडासा वेळ काढावाच लागेल. भले तो वेळ थोडा कमी असेल.


या टिप्स करा फॉलो - भले तुम्ही संपूर्ण दिवस बिझी असाल मात्र गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी फॉलो केल्याच पाहिजेत. जसे सकाळी एकत्र चहा पिणे, वॉकवर जाणे.


टेक्नॉलॉजीपासून दूर - तुम्ही तुमच्या पार्टनरशी वेळ घालवाताना कोणत्याही प्रकारचे गॅझेट वापरू नका. या दरम्यान, मोबाईल टीव्ही बंद करा. सोबतच तुम्ही फिजीकली आणि मेंटली जोडीदारासोबत राहा.


मिनी ब्रेक गरजेचा - आपल्या जोडीदारासोबत फिरायला जाण्यासाठी थोडा वेळ काढा. तुम्ही वीकेंड अथवा लाँग हॉलिडेवर जाऊ शकता.


रात्री झोपण्याआधी संवाद साधा- रात्री झोपण्याआधी एकमेकांशी बोला.तुमचा दिवस कसा गेला हे एकमेकांना सांगा. तसेच संपूर्ण दिवसांत काय घडले हे ही सांगा.

Comments
Add Comment

मालाडकरांना छोटा 'केइएम' ची आरोग्य सुविधा, नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

मुंबई (विशेष प्रतिनिधी): पश्चिम उपनगरात नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालाड मालवणी

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य