Investment: दररोज १०० रूपये गुंतवून तुम्ही बनू शकता करोडपती

मुंबई: आपले भविष्य सुरक्षित राहावे यासाठी प्रत्येकजण आपल्या कमाईतून बचत करत असतात. आजची छोटी बचत उद्यासाठी मोठी गुंतवणूक ठरते. दरम्यान, गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते. छोट्या रकमेच्या मदतीनेही तुम्ही मोठा फंड तयार करू शकता.


दररोज तुम्ही १०० रूपये म्हणजे महिन्याला ३ हजार रूपये म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवणूक करा. हे पैसे तुम्ही ३० वर्षांपर्यंत गुंतवा. ३० वर्षात तुम्ही १०, ८०,००० रूपये गुंतवाल.


तुम्हाला १२ टक्के रिटर्नच्या हिशेबाने तुम्हाला १,०५,८९,७४१ रूपये मिळतील. या २१ पद्धतीने २१ वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यास तुमची एकूण गुंतवणूक ७,५६,००० रूपये होतील. तुम्हाला २० टक्के रिटर्नच्या हिशेबाने १,१६,०५,३८८ रुपये मिळतील.


म्युचुअल फंड्समध्ये २० टक्क्यांपर्यंत अनेकदा रिटर्न्स देण्यात आले आहेत. करोडपती बनण्याची केवळ एक पद्धत आहे की पैशाने पैसे बनतात. आणि म्युच्युअल फंड्समध्ये कंपाऊंडिंगचा जबरदस्त फायदा मिळतो.


दरम्यान, कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराची मदत अवश्य घ्या.
Comments
Add Comment

Rohit Arya : रोहित आर्या प्रकरणात नवा ट्विस्ट! लहान मुलं बंधक बनवून ठेवण्यात आलेल्या RA स्टुडिओची पहिली प्रतिक्रिया समोर!

मुंबई : मुंबईच्या पवई परिसरात (Powai Area) गुरुवारी एक अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अखेर अंधेरी सबवेमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार, मुंबई महानगरपालिकेचा नवीन प्लॅन तयार

मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची तुंबई होते आणि त्याचा फटका रस्ते वाहतुकीला बसतो. आता हीच वाहतूक सुरळीत राहावी

रेल्वे प्रशासनचा मोठा निर्णय ! गर्दी नियंत्रणासाठी उभारणार 'पॅसेंजर होल्डिंग एरिया'; मुंबईमध्ये कोणत्या स्थानकांवर असणार ही सुविधा ?

मुंबई : मुंबईतील वाढत्या गर्दीमुळे नागरिकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा दिवसेंदिवस अपुऱ्या पडत चालल्या आहेत.

Uddhav Thackeray : 'जामीन वॉरंट'ची टांगती तलवार! दोनदा नोटीस देऊनही प्रतिसाद नाही; महामोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंना कोरेगाव भीमा आयोगाकडून 'कारणे दाखवा' नोटीस!

मुंबई : महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi), मनसे (MNS) आणि विरोधक (Opposition) उद्या, म्हणजेच १ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 'सत्याच्या

Farmers News : शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या तारखेवर शिक्कामोर्तब! बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह (Farmers' Loan Waiver) विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी

राणीची बाग ६ नोव्हेंबरला बंद

मुंबई : ‘गुरुनानक जयंती’ निमित्त बुधवार, ५ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी आहे. तसेच, वीरमाता जिजाबाई भोसले