अहमदाबाद : क्रिकेट विश्वचषकातील भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND Vs AUS) यांच्यातील अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) सुरु आहे. यात भारताने ऑस्ट्रेलियाला २४१ धावांचे तुटपुंजे आव्हान दिले आहे. त्यामुळे अख्खा जबाबदारी भारताच्या गोलंदाजांवर आली आहे.
सुरुवातीलाच तीन चौकार ठोकत ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली होती. केवळ एका षटकात त्यांनी पंधरा धावा केल्या. त्यामुळे भारतीयांची धाकधूक वाढली होती. मात्र, मोहम्मद शामीने डेविड वॉर्नरची विेकेट काढत भारतीयांना दिलासा दिला आहे. शामीच्या गोलंदाजीवर विराटकडे झेल देऊन वॉर्नर बाद झाला आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…