IND vs SL Record: श्रेयसचे ६ सिक्स, शमीचा पंच, भारत-श्रीलंका सामन्यात बनले हे रेकॉर्ड

मुंबई: एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये गुरूवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा सामना भारतीय संघाने ३०२ धावांनी जिंकत इतिहास रचला. या विजयासह भारताने दिमाखात सेमीफायनलमध्ये एंट्री घेतली. या विजयाचा हिरो मोहम्मद शमी ठरला. त्याने ५ ओव्हरमध्ये १८ धावा देत ५ विकेट मिळवले.


या दमदार कामगिरीच्या जोरावर शमीने अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड आपल्या नावे केले. विश्वचषकात सर्वाधिक वेळा ४हून अधिक विके घेणारा गोलंदाज ठरला. तसेच विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला.



विश्वचषकात सर्वाधिक वेळा ४पेक्षा अधिक विकेट घेणारे गोलंदाज


मोहम्मद शमी - ७ वेळा
मिचेल स्टार्क - ६ वेळा
इमरान ताहीर - ५ वेळा



श्रीलंकेचा वनडेतील तिसरी कमी धावसंख्या


४३ वि द. आफ्रिका, पर्ल २०१२
५० वि भारत, कोलंबो २०२३
५५ वि भारत, मुंबई २०२३



एकाच विश्वचषकात सर्वाधिक वेळा ४ विकेट घेणारे गोलंदाज


४ - शाहीद आफ्रिदी, २०११
४- मिचेल स्टार्क, २०१९
३- मोहम्मद शमी, २०१९
३- एडम झाम्पा, २०२३
३ - मोहम्मद शमी, २०२३



वनडेत सर्वाधिक ५ विकेट घेणारे भारतीय


४- मोहम्मद शमी
३- जवागल श्रीनाथ
३-हरभजन सिंह

Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या