मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये भारतीय संघ आज आपला ७वा सामना खेळत आहे. हा सामना श्रीलंकेविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी २ वाजल्यापासून सुरू होईल. भारतीय संघाने हा सामना जिंकला तर सेमीफायनलमधील त्यांचे स्थान पक्के होईळ. मात्र श्रीलंकेने हा सामना गमावल्यास ते या शर्यतीतून बाहेर पडतील.
१२ वर्षांपूर्वी मुंबईच्या याच मैदानावर खिताब जिंकत एक अब्ज लोकांना एप्रिलमध्ये दिवाळी साजरी करण्याची संधी देणारा भारतीय संघ याच मैदानावर पुन्हा एकदा श्रीलंकेविरुद्ध लीग सामना खेळत आहे. २०११च्या विश्वचषकात फायनलमध्ये दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे होते मात्र आता तसे नाहीये. तिसऱा खिताब मिळवण्याच्या दिशेने टीम इंडियाची वाटचाल सुरू आहे तर श्रीलंका सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जाण्याच्या स्थितीत आहे.
एकूण सामने १६७
भारत विजयी – ९८
श्रीलंका विजयी – ५७
बरोबरी – १
एकूण सामने ९
भारत विजयी – ४
श्रीलंक विजयी – ४
अनिर्णीत – १
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…