मराठा आरक्षणासाठी सालवडगावच्या सरपंच व उपसरपंचाचा पदाचा राजीनामा

शेवगाव (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने पुढाऱ्यांना गावबंदी केली जात असताना सालवडगाव ता. शेवगाव येथील सरपंच अण्णासाहेब रुईकर व उपसरपंच सौ. यमुनाबाई काकासाहेब भापकर यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आपला सरपंच व उपसरपंच पदाचा राजीनामा सालवडगाव येथील आंदोलनकर्त्यांकडे सुपूर्द केला.


मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा आरक्षणासाठी ४० दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सालवडगाव ता. शेवगाव येथील सकल मराठा समाजाबरोबरच सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांनी सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली व यावेळी येथील सरपंच व महिला उपसरपंच यांनी तात्काळ राजीनाम्याची तयारी दर्शवत गावकऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा राजीनामा आंदोलनकर्त्याकडे सुपूर्द केला.


या राजीनाम्यामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज असून आरक्षणा अभावी आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा व नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमचा भाऊ मनोज जरांगे पाटील जीवन मरणाची लढाई लढत असताना मी या पदावर राहणे मला संयुक्तिक वाटत नसल्याने मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे सरपंच व उपसरपंच यांनी सांगितले आहे. यावेळी सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थांनी आरक्षणाला पाठिंबा देत एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या. यावेळी ग्रामस्थ ही उपस्थित होते.

Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये

Pratap Sarnaik : १ लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक; मराठीचा मान राखणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्र कवेत घेईल मुंबई : "