नाशिकमध्ये तब्बल दोन हजार रणरागिनींचे एकत्रीकरण..

"मी येणार तुम्ही देखील या"- काजल हिंदूस्थानी


नाशिक : नाशिक जिल्हा ढोल ताशा पथक आयोजित कोजागिरी पौर्णिमा निमित्त “महिलांवर अधर्मियांकडून होत असलेल्या अत्याचाराला प्रतिबंध” या माहितीपूर्ण व प्रेरणादायी परिसंवादाचे आयोजन शनिवार, दिनांक २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता गोदा श्रद्धा लॉन्स रामवाडी रोड नाशिक येथे संपन्न होणार आहे. परिसंवादात अहमदाबाद गुजरात येथील सुप्रसिद्ध महिला सुरक्षा व हिंदुत्व या विषयात माहिर असलेली वक्ता काजल हिंदुस्थानी उर्फ काजल दीदी येणार आहे.


नाशिक सह राज्यभरात महिलांवर विधर्मी लोकांकडून अत्याचार होताना दिसतात आहे म्हणजे लव जिहाद खोट्या प्रेमाच्या जाळ्यात मुलींना अडकवले जाते आहे तसेच त्यात नाशिक शहरात महिला मुली यांचे मिसिंगचे प्रमाण वाढले आहे आणि ह्या अत्याचारांच्या संख्येत मोठी वाढ देखील झाली आहे. त्यामुळे महिलांनी अशी घटना घडू नये यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? तसेच जर एखादी घटना घडलीच तर मदतीचा हात मिळविण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजेत? कुठलीही घटना सांगून येत नाही, संकट आल्यानंतर सक्षमपणे संकटाला सामोरे जाऊन प्रतिकार केला पाहिजे. या सविस्तर गोष्टींचां प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी महिलांसाठी जागरण रागिनींचा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि त्यामध्ये मुख्य वक्ता म्हणून काजल दीदी नाशिक येथे येणार आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं ते सदर कार्यक्रमात देणार आहेत त्यामुळे नाशिक जिल्हा ढोल ताशा समितीकडून मोठ्या संख्येने महिलांनी यावे असे आवाहन सकल हिंदू समाजाला, महिला मुली यांना करण्यात आहे आहे.

Comments
Add Comment

स्मृती-शफालीची वादळी खेळी

भारताचे श्रीलंकेसमोर २२२ धावांचे विशाल लक्ष्य तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था) : भारतीय महिला क्रिकेट संघाने

सोन्याला उत्पन्नाचा स्त्रोत बनवण्याची हीच वेळ आहे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांसाठी, सोने हे फक्त दागिने नसतात तर त्यांच्या भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात.

भारतातील पेट्रोल पंपांची संख्या १ लाखांवर, ९० टक्के पंप सरकारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा इंधन किरकोळ बाजार बनला आहे. पेट्रोलियम योजना आणि

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

सुपरस्टार थलापती विजयचा राजकारणासाठी फिल्मइंडस्ट्रीला रामराम; माझ्यासाठी महत्वाचे आहे कि....

मुंबई : दक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजयने अभिनय क्षेत्रातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला

३० कोटींच्या फसवणूक प्रकरणात विक्रम भट्ट अडचणीत, कोर्टाने जामीन अर्ज पुन्हा फेटाळला

मुंबई : दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट यांना न्यायालयाकडून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला