NPS: रिटायरमेंटनंतरही पैशांचे नो टेन्शन! असे करा प्लानिंग, दर महिन्याला मिळतील १ लाख रूपये

  427

मुंबई: रिटायरमेंटनंतर जास्त पैशांची आवश्यकता असते. महिन्याला मिळणारा पगार बंद झाल्यानंतर रोजचा खर्च मॅनेज करणे कठीण होते. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. दरम्यान, आता तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही.जर तुम्हाला दर महिन्याला लाखो रूपयांची पेन्शन मिळवायची असेल तर तुम्हाला काही पैसे गुंतवावे लागतील.


केंद्र सरकारने नॅशनल पेन्शन स्कीमची सुरूवात केली आहे. या योजनेनुसार तुम्ही एका महिन्याला एक लाख रूपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता. यात सरकारी कर्मचाऱ्यापासून ते खासगी कर्मचारी कोणीही गुंतवणूक करू शकतात. एनपीएसच्या अंतर्गत १८ ते ७० वर्षांचे नागरिक गुंतवणूक करू शकतात.



रिटायरमेंटचा चांगला पर्याय


रिटायरमेंटचे वय जवळ आल्यावर लोक गुंतवणुकीसाठी त्रस्त होतात. तसेच ही गुंतवणूक कुठे करावी याबाबत विचार करू लागतात. नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये तुम्ही ७० वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. दरम्यान, तुम्हाला जितके लवकर शक्य असेल तितके लवकर गुंतवणूक सुरू करू शकता. तितकेच फायदेही अधिक होतात. नॅशनल पेन्शन स्कीम १ जानेवारी २००४मध्ये सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २००९मध्ये खाजगी कर्मचाऱ्यांनाही लागू करण्यात आली होती.



एक लाख रूपये पेन्शनसाठी किती करावी लागेल गुंतवणूक


जर तुम्ही दर महिन्याला १० हजार रूपये ३० वर्षांपर्यंत गुंतवाल तर महिन्याला १ लाख रूपये पेन्शन मिळू शकते. तर रिटायरमेंटला १ कोटी रूपये एकरकमी मिळू शकतात. या योजनेत इक्विटी एक्सपोजर ५० ते ७५ टक्के आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.