Aamir Khan: स्वप्ननगरी मुंबई सोडणार आहे आमिर खान! का घेतोय इतका मोठा निर्णय

  226

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत(aamir khan) मोठी बातमी समोर आली आहे. हा अभिनेता लवकरच मायानगरी मुंबईला अलविदा म्हणणार आहे. असे सांगितले जात आहे की पुढील दोन महिन्यांत आमिर खान चेन्नईला शिफ्ट होईल. चेन्नईला शिफ्ट होण्यामागचे सगळ्यात मोठे कारण त्यांची आई जीनत हुसैन आहे.



स्वप्ननगरी मुंबई सोडणार आमिर खान


इंडिया टुडेशी बोलताना अभिनेत्याच्या जवळील सूत्रांनी सांगितले की आमिर खानसाठी त्यांचे कुटुंब सर्वात आधी आहे. त्याची आई चेन्नईमध्ये राहते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच आमिरला आपला पूर्ण वेळ आईसोबत घालवायचा आहे. याच कारणामुळे तो चेन्नईला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.



आईमुळे घेतला हा निर्णय


सूत्रांनी पुढे सांगितले की ज्या रुग्णालयात आमिर खानच्या आईवर उपचार सुरू आहत त्याच्या जवळच्या हॉटेलमध्ये हा सुपरस्टार राहणार आहे. आमिर खान कामासोबत आपल्या कुटुंबालाही वेळ देतात. तो आपल्या मुलीच्याही अतिशय जवळ आहे.



आमिर खानचा आगामी सिनेमा


आमिरच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास नुकताच त्याच्या सितेरा जमीन पर या सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमामध्ये ९ मुलांची कहाणी दाखवली जाईल ज्यांना अनेक प्रकारचे त्रास असतात. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४मध्ये रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

राज्यात आपात्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

मुंबई : अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन

एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती

मुंबई :परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे

शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांना इलेक्शन ड्युटी

पालिकेच्या २,१०० शिक्षकांना १५ जूनपूर्वीच हजर राहण्याचे आदेश मुंबई (प्रतिनिधी) : शाळा सुरू होण्यापूर्वीच मुंबई

मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट

मुंबई (प्रतिनिधी) : यंदा मान्सून आधीच दाखल झाल्याने पाणीकपात नाही, म्हणून मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला

गोवंडीत डंपरने तिघांना चिरडले

मुंबई : मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर भागातील सिग्नलवर डंपर चालकाने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना

NEET 2025 निकाल जाहीर; महाराष्ट्रातून १.२५ लाख विद्यार्थी पात्र, कृष्णांग देशात तिसऱ्या क्रमांकावर

मुंबई : नीट-यूजी २०२५ (NEET-UG 2025) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यंदा महाराष्ट्रातून १ लाख २५ हजार ७२७ विद्यार्थी