Aamir Khan: स्वप्ननगरी मुंबई सोडणार आहे आमिर खान! का घेतोय इतका मोठा निर्णय

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबाबत(aamir khan) मोठी बातमी समोर आली आहे. हा अभिनेता लवकरच मायानगरी मुंबईला अलविदा म्हणणार आहे. असे सांगितले जात आहे की पुढील दोन महिन्यांत आमिर खान चेन्नईला शिफ्ट होईल. चेन्नईला शिफ्ट होण्यामागचे सगळ्यात मोठे कारण त्यांची आई जीनत हुसैन आहे.



स्वप्ननगरी मुंबई सोडणार आमिर खान


इंडिया टुडेशी बोलताना अभिनेत्याच्या जवळील सूत्रांनी सांगितले की आमिर खानसाठी त्यांचे कुटुंब सर्वात आधी आहे. त्याची आई चेन्नईमध्ये राहते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच आमिरला आपला पूर्ण वेळ आईसोबत घालवायचा आहे. याच कारणामुळे तो चेन्नईला शिफ्ट होण्याचा विचार करत आहे.



आईमुळे घेतला हा निर्णय


सूत्रांनी पुढे सांगितले की ज्या रुग्णालयात आमिर खानच्या आईवर उपचार सुरू आहत त्याच्या जवळच्या हॉटेलमध्ये हा सुपरस्टार राहणार आहे. आमिर खान कामासोबत आपल्या कुटुंबालाही वेळ देतात. तो आपल्या मुलीच्याही अतिशय जवळ आहे.



आमिर खानचा आगामी सिनेमा


आमिरच्या कामाबाबत बोलायचे झाल्यास नुकताच त्याच्या सितेरा जमीन पर या सिनेमाची घोषणा झाली आहे. या सिनेमामध्ये ९ मुलांची कहाणी दाखवली जाईल ज्यांना अनेक प्रकारचे त्रास असतात. हा सिनेमा पुढील वर्षी २०२४मध्ये रिलीज होणार आहे.

Comments
Add Comment

भारत आणि इटली यांच्यातील सांस्कृतिक सेतूची उभारणी कारावाज्‍जो, रावबहादूर महादेव विश्‍वनाथ धुरंधर यांच्या चित्रप्रदर्शनातून

मुंबई (खास प्रतिनिधी) : कला आणि चित्रांच्या माध्यमातून प्रत्येक देशाची संस्कृती, सामाजिक जाणीव, इतिहास आणि

निवडणूक आयुक्त म्हणतात, मतदार यादीत बदल करणं 'आमचं कामच नाही'!

सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीनंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण मुंबई: स्थानिक स्वराज्य

सागरी विकासाची नवी दिशा! ‘इंडिया मेरीटाईम वीक’मुळे महाराष्ट्राला जागतिक ओळख

२७ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान नेस्को, गोरेगाव येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’चे आयोजन मुंबई : भारतीय सागरी क्षेत्राच्या

गोरेगाव गोकुळधामसह आसपासच्या परिसरात अपुरा पाणी पुरवठा, नागरिकांना टँकरने मागण्याची आली वेळ

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव गोकुळधाम येथील भागांमध्ये मागील काही दिवसांपासून कमी दाबाने होणाऱ्या पाण्याची

स्वच्छ भारतात महाराष्ट्र अग्रस्थानी! – महिला गट, संस्था घेणार पुढाकार : मेघना बोर्डीकर

मुंबई : राज्यात स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबवताना स्वयंसेवी संस्था तसेच महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग

मुंबई दिवाळीच्या सणापूर्वीच अधिक स्वच्छ राखण्यावर महापालिकेचा भर, बुधवारपासून असा घेतला हाती उपक्रम

मुंबई (खास प्रतिनिधी) : दिवाळीचा सण आला की आपण घरातील जळमटे काढून घरात स्वच्छता करतो, नको असलेल्या वस्तू फेकून देता