'आली गवर आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’

  168

गौरी पूजनाला संततधार पावसाचे आगमान


गौरी पूजनाच्या दिवशीच दुपारपासून पावसाच्या जोरदार सरीवर सरी बरसू लागल्याने महिलांची धावपळ उडाली. गेल्या तीनचार दिवसांपासून गौरी- गणपतींच्या सणाला दुपारी व सायंकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पडणे देखील अवघड बनले आहे. बुधवारी रात्री तर विजेच्या गडगडाटासह या परिसरात मुसळधार पाऊस पडला. तालुक्यात आतापर्यंत २२८२ मिमी पाऊस पडल्याची माहीती मुरूड तहसील सूत्रांनी दिली.


नव्याने विवाहबध्द झालेल्या माहेरवाशीणी गौरीच्या ओवशांसाठी माहेरी आल्या आहेत. त्यांना नटुनथटून बाहेर पडणे पावसाने मुष्किल झाले. मुरूड परिसरात वाहनांची गर्दी झाली असून, बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली आहे पावसामुळे सर्वच परिस्थिती अवघड बनली आहे.


हवामान खात्याने दोन तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नातेवाईकांकडे गौरी- गणपती दर्शनाला जायचे कसे अस प्रश्न गणेश भक्तांना पडला आहे.मुरूड तालुक्यात सुमारे सात हजारावर घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या