कोकणातील चाकरमान्यांना आमदार नितेश राणेंच्या मोदी एक्सप्रेसचे तिकीट वाटप

  203

मुंबई:गणेशोत्सव(ganeshostav) म्हटला की कोकणी माणसाला ओढ लागते ती कोकणची. कधी एकदा कोकणात जातो असे होते. यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे असो, बस किंवा खाजगी वाहन सगळेच हाऊसफुल्ल झाले आहेत. दरम्यान, आमदार नितेश राणे यांनी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी धाव घेतली आहे.


भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून गेल्या अकरा वर्षा पासून कोकणात जाणाऱ्या भक्तांकरिता मोफत प्रवासाचा उपक्रम राबवला जात आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी खास मोदी एक्सप्रेस सोडली जाते. आमदार नितेश राणे स्वखर्चाने हा उपक्रम राबवतात.


 


यंदा १७ सप्टेंबरला ही मोदी एक्सप्रेस सोडण्यात येणार आहे. या मोदी एक्सप्रेसच्या गाडीच्या तिकीटाचे वाटप आज करण्यात आले. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बाबच म्हणावी लागेल. यावेळी तिकीट मिळाल्याबद्दल कोकणवासीय गणेशभक्तांनी नितेश राणे यांचे विशेष आभार मानले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.