Earthquake: मणिपूरमध्ये ५.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

इंफाळ: मणिपूरमध्ये (manipur) सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के(earthquake) जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीच्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्रबिंदू राज्यातील उखरूलपासून ६६ किमी दूर होते.


एनसीएसच्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता ५.१ रिश्टर स्केल इतकी होती. हा भूकंप सोमवारी रात्री ११ वाजून एक मिनिट आणि ४९ सेकंदाला झाला होता.



अंदमान समुद्रातही भूकंप


याशिवाय मंगळवारी सकाळी तीन वाजून ३९ मिनिटांनी अंदमानाच्या समुद्रातही भूकंप आला. या भूकंपाची तीव्रता ४.४ मॅग्निट्यूड इतकी होती. या भूकंपाचे केंद्र जमिनीच्या आत ९३ किमी खोल होते.





मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे दोन हजारांहून अधिक मृत्यू


गेल्या शुक्रवारी आफ्रिकन देश मोरोक्कोमध्ये ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. यात दोन हजारापेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले. याशिवाय अनेक जण जखमी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या भूकंपाचे झटके कासाब्लांकापासून ते मराकेश या देशाच्या विविध भागांत जाणवले. या भूकंपामुळे अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या.

Comments
Add Comment

आधार कार्ड संदर्भात ५ नवीन नियम लागू! तुमचे कार्ड लगेच तपासा

१० वर्षांवरील आधार कार्ड अपडेट करणे अनिवार्य; वडिल-पतीचे नाव हटवले, 'बायोमेट्रिक' अपडेटसाठी शुल्क वाढले मुंबई:

चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना; ९ कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी

चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईजवळील उत्तर चेन्नई औष्णिक वीज केंद्राच्या बांधकाम ठिकाणी आज एक भीषण

'ड्रायव्हरलेस' रिक्षा भारतात दाखल! या रिक्षाची किंमत किती आणि कुठे चालणार ही रिक्षा, पहा..

मुंबई: भारतीय वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे पाऊल टाकत ओमेगा सेकी मोबिलिटीने (OSM) जगातील पहिली चालकरहित

भारतामधून कोणत्या शेजारील देशांमध्ये रेल्वे धावते? प्रवासासाठी 'हे' पुरावे आवश्यक

नवी दिल्ली: भारतामधून काही शेजारील देशांमध्ये रेल्वेने प्रवास करणे शक्य आहे, ज्यामुळे ग्रामीण सौंदर्याचा

VK Karur Stampede : विजय थलापतीला अटक होणार? करूर चेंगराचेंगरी प्रकरणात टीव्हीके जिल्हा सचिवांना बेड्या; पोलिसांची मोठी कारवाई

करूर : अभिनेता आणि तमिलगा वेत्री कळ्ळगम पक्षाचा नेता विजय थलापती एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

'अमेरिकेच्या दबावापोटी यूपीए सरकारने पाकिस्तान विरोधात कारवाई टाळली'

नवी दिल्ली : मुंबईवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला. या मोठ्या प्रमाणात