Maratha Reservation : जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला उत्स्फूर्त पाठिंबा

  55

कुणाल दराडे यांनी घेतली उपोषणकर्ते जरांगे यांची भेट

येवला : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या न्याय मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी आज भेट घेऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.

कुणाल दराडे यांनी जरांगे पाटील यांची आज भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत मराठा आरक्षणास पाठींबा दर्शविला. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधींशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपोषण स्थळीच सलाईन देखील लावलेले आहे. दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीचा विचार करून सरकारने वेगाने पावले उचलून आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी दराडे यांनी केली. यावेळी डॉ. विलास कांगणे, मकरंद तक्ते आदी उपस्थित होते.

याप्रसंगी येवला तालुका सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुणाल दराडे यांचे आभार व्यक्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

खडसेंच्या जावयावर आणखीन एक गुन्हा दाखल, महिलेचे चोरून फोटो अन् व्हिडिओ काढले...

प्रांजल खेवलकरच्या अडचणीत वाढ पुणे: एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचा पती प्रांजल खेवलकरच्या अडचणीत

Manoj Jarange Patil : मुंबई दौऱ्याआधीच जरांगेंची तब्येत बिघडली! नेमकं काय घडलं?

डॉक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला नांदेड: मराठा आरक्षणासाठी गेले अनेक वर्ष संघर्ष करत असलेले मनोज

स्वातंत्र्यदिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दिग्गजांचा अजित पवारांनी केला सत्कार

बीड : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी व

आंबा घाटात दरड कोसळली ! वाहतूक ठप्प

रत्नागिरी : रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर आंबा घाटात दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. साखरपा मुर्शी चेक

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय तर वाहतुकीचे हे बदल पाहा

गणपती म्हटलं की कोकणकर गावाला जाणार नाही असं होत नाही. मात्र दरवर्षीप्रमाणे त्रासदायक असणारा मार्ग म्हणजे