Maratha Reservation : जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला उत्स्फूर्त पाठिंबा

कुणाल दराडे यांनी घेतली उपोषणकर्ते जरांगे यांची भेट


येवला : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या न्याय मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथे आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे- पाटील यांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी आज भेट घेऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.


कुणाल दराडे यांनी जरांगे पाटील यांची आज भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करत मराठा आरक्षणास पाठींबा दर्शविला. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ, समाजाचे पदाधिकारी व प्रतिनिधींशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पाठिंबा व्यक्त केला. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपोषण स्थळीच सलाईन देखील लावलेले आहे. दिवसेंदिवस प्रकृती खालावत असल्यामुळे त्यांच्या प्रकृतीचा विचार करून सरकारने वेगाने पावले उचलून आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी दराडे यांनी केली. यावेळी डॉ. विलास कांगणे, मकरंद तक्ते आदी उपस्थित होते.


याप्रसंगी येवला तालुका सकल मराठा समाज व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कुणाल दराडे यांचे आभार व्यक्त केले.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

थर्टी फर्स्ट'ला नशेत गाडी चालवणं पडणार महागात; RTO नवे नियम लागू

पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या सेलिब्रेशनदरम्यान वाहतुकीचे नियम धुडकावणाऱ्यांवर आता थेट कारवाई

जेलमधून लढवणार निवडणुक, बंडू आंदेकरचा नवा राजकीय प्रवेश

पुणे : पुण्यातील गँगवॉरला कारणीभूत ठरलेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बंडू आंदेकरने आता राजकीय

लातूरकरांचा प्रवास सुसाट! राज्य सरकारची मुंबई-लातूर महामार्गाला संमती, संरेखनेचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई ते लातूर

आचारसंहितेमुळे रखडलेली सोडत लवकरच होणार; पुणे मंडळाच्या सभापतींनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट

पुणे: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए हद्द तसेच सोलापूर,

विहिरीतील मोटार काढताना काळाचा घाला; धाराशिवमध्ये बाप-लेकासह चौघांचा दुर्दैवी मृत्यू

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथे घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र

‘या’ उमेदवारांना मत देणार नाही; नाशिकमधील गावकऱ्यांचा ठाम निर्णय

नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची