Mumbai-Pune Express way: पुण्याला जाण्याचा प्लान बनवताय, तर त्याआधी जरूर वाचा ही बातमी

  87

मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेबाबत (mumbai pune expressway) मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही शुक्रवारी या एक्सप्रेसवेवरून पुण्याला जाण्याचा प्लान बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. शुक्रवारी दुपारी १२ ते २ वाजेदरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेर शुक्रवारी सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केले जाणार आहे. तसेच ब्लॉकच्या या दोन तासांत ओव्हरहेड गँट्री बसवले जातील. याच गँट्रीवर सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.


त्यामुळेच शुक्रवारी दुपारी दोन तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या मार्गावर बसवले जाणारे सीसीटीव्ही वाहतुकीचे नियम उल्लंघन करणारे तसेच अपघाताला जे लोक कारणीभूत ठरतील त्यांच्यावर नजर ठेवणार आहेत.



ही आहे पर्यायी वाहतूक


या ब्लॉक दरम्यान खंडाळा येथून बाहेर पडण्याच्या मार्गावरून पुण्याला जाणारी वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवली जाणार आहे. वळवण प

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या