Asia cup: भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव...

आशिया कपमध्ये भारताच्या जर्सीवर येणार पाकिस्तानचे नाव...


आगामी आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या जर्सीवर पहिल्यांदाच पाकिस्तानचे नाव छापले जाणार आहे. आशिया कपच्या लोगोखाली यजमान संघाचे नाव असते. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे.


आशिया चषक २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना २०२३ च्या हंगामासाठी त्यांच्या जर्सीवर आशिया कपचा लोगो लावावा लागेल. त्याचबरोबर लोगोच्या खाली यजमान संघाचे नाव असणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवरही पाकिस्तानचे नाव लिहिले जाईल.


आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. सर्व संघांची ३-३ अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळला गट-अ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, ज्यामध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर-४ स्टेजचा समावेश असेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव