Asia cup: भारताच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव...

  120

आशिया कपमध्ये भारताच्या जर्सीवर येणार पाकिस्तानचे नाव...


आगामी आशिया चषक स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय संघाच्या जर्सीवर पहिल्यांदाच पाकिस्तानचे नाव छापले जाणार आहे. आशिया कपच्या लोगोखाली यजमान संघाचे नाव असते. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे.


आशिया चषक २०२३चे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना २०२३ च्या हंगामासाठी त्यांच्या जर्सीवर आशिया कपचा लोगो लावावा लागेल. त्याचबरोबर लोगोच्या खाली यजमान संघाचे नाव असणार आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व संघांच्या जर्सीवर ‘आशिया कप २०२३ पाकिस्तान’ छापण्यात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या जर्सीवरही पाकिस्तानचे नाव लिहिले जाईल.


आशिया चषक स्पर्धेत एकूण सहा संघ सहभागी होणार असून त्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ यांचा समावेश आहे. सर्व संघांची ३-३ अशा दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळला गट-अ मध्ये ठेवण्यात आले आहे. तर, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि गतविजेता श्रीलंका यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन टप्प्यात खेळवली जाईल, ज्यामध्ये ग्रुप स्टेज आणि सुपर-४ स्टेजचा समावेश असेल.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.
Comments
Add Comment

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, आता ४ नव्हे तर रेल्वे सुटण्याच्या इतके तास आधी तयार होणार चार्ट

नवी दिल्ली: तुम्ही जर रेल्वेमधून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आता तिकीटिंग आणि रिझर्व्हेशन

Emergency : आणीबाणी लादणाऱ्यांनी संविधानाची हत्या केली - पंतप्रधान

नवी दिल्ली : देशावर आणीबाणी लादण्यात आली, त्या घटनेला काही दिवसांपूर्वी पन्नास वर्षे पूर्ण झाली. आपण

केरळच्या शाळांमध्ये झुंबा सक्ती

कोझिकोड : अमली पदार्थविरोधी मोहिमेचा भाग म्हणून शाळांमध्ये झुंबा नृत्याचे शिक्षण बंधनकारक करण्याचा निर्णय

Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने

दुचाकी वाहनांसाठी आता दोन हेल्मेटची सक्ती, परिवहन मंत्रालयाचा आदेश

मुंबई : दुचाकी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे! रस्ते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने

राजस्थान सीमेजवळ आढळले दोन मृतदेह, पोलीस तपास सुरू

जैसलमेर : राजस्थानमध्ये जैसलमेर जिल्ह्यात भारत - पाकिस्तान सीमेजवळ दोन मृतदेह आढळले. यातील एक मृतदेह अल्पवयीन