Chandrayaan 3 : जय हो! चांद्रयान-३ ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ, तुम्हीही पाहू शकता Video

नवी दिल्ली : इस्रोने एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले आहे की, "५ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चांद्रयान-३ Chandrayaan3 या अंतराळयानाने पाहिलेला चंद्र."


चांद्रयान-३ यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत पोहचले आहे. चंद्राच्या अगदी जवळ ते पोहोचले असून २३ ऑगस्टला उतरण्याची जय्यत तयारी झाली आहे.





दरम्यान, ५ ऑगस्ट रोजी चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला, तेव्हा चांद्रयानाने अवकाशातून पहिला व्हिडिओ पाठवला आहे, ज्यामध्ये अप्रतिम दृश्य दिसले. चांद्रयान ३ ने चंद्राच्या कक्षेत केलेला प्रवेश आणि चंद्राभोवती घिरट्या मारताना व्हिडिओमध्ये दिसत आहे.





१४ जुलै रोजी प्रक्षेपण केल्यानंतर चांद्रयान-३ ने शुक्रवारपर्यंत दोन तृतीयांश अंतर कापले होते. यावेळी चांद्रयान-३ चंद्राभोवती प्रचंड वेगाने प्रदक्षिणा घालत आहे. जर सर्व काही ठीक झाले तर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग केले जाणार आहे. या घटनेकडे संपूर्ण देशासह जगभरातून सर्वांचे लक्ष आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक