कमाल केली राव! पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आधारकार्डावरची जन्मतारीखच बदलली

अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) यांच्या आधारकार्डसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. बिहारमधील मुजफ्फरपूर येथे एका तरुणाला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीने मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या जन्मतारखेमध्ये बदल केला होता. तसेच बदल केलेल्या आधारकार्डचा चूकीचा वापर देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.


दरम्यान, अहमदाबाद येथून सायबर पोलिसांचं पथक बिहारला गेले आणि बिहार पोलिसांसोबत कामगिरी करत अर्पण दुबे याला बेड्या ठोकल्या. अहमदाबाद पोलीस पुढील तपास करत आहेत. आरोपीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, अर्पण निर्दोष आहे. त्यांच्या मुलाविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. तो अभ्यासातही चांगला आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेला तरुण अर्पण दुबे हा अर्थशास्त्र विषयात पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत आहे. अर्पण याने कॉम्पुटर डिप्लोमाचा कोर्सही केलेला आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
Comments
Add Comment

Viral News : गर्लफ्रेंडसाठी काय पण...! प्रेमात आंधळा झाला मुलगा; घरातच केली लाखोंची चोरी, करामत पाहून पोलीसही चक्रावले

आसाम : आसाममधील जोरहाट येथे कुटुंबाच्या घरातील लॉकर फोडून तब्बल ५० लाख रुपये रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरी

Hyderabad Vijayawada Highway Accident : साखरझोपेतच काळाचा घाला! हैदराबाद-विजयवाडा हायवेवर खाजगी बस ट्रकला धडकली; ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू

हैदराबाद : हैदराबाद-विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. तेलंगणातील सूर्यापेट

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

Shopian Terror Case : जम्मू आणि काश्मीरच्या शोपियानमध्ये तीन संशयितांना अटक, हँड ग्रेनेड आणि पोस्टर्स जप्त

श्रीनगर : काश्मिरी पंडितांना असलेला धोका आणि दक्षिण काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेच्या

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”:

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण